कुर्टी, फोंडा येथील संतप्त ग्रामस्थांनी गावातील धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडले
‘बिलिव्हर्स’च्या अशा कारवायांमुळे गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडते !
‘बिलिव्हर्स’च्या अशा कारवायांमुळे गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडते !
छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे ठार केले, ज्या काही शिक्षा त्याने छत्रपती संभाजी महाराजांना केल्या त्या मनुस्मृतीप्रमाणे होत्या, असे फुकाचे विधान काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केले.
कुटुंबाच्या सामायिक भूमीत अवैधरित्या अतिक्रमण करून ठार मारण्याची धमकी देणार्या शेख नामक मुसलमानावर कायदेशीर कारवाई करावी..
हिंदू आणि शीख यांचे फसवून धर्मांतर करणारे पंजाब येथील पाद्र्यांचे खरे स्वरूप पोलीस-प्रशासन कधी उघड करणार ?
प्रयागराज येथील महाकुंभाच्या समारोपाच्या १५ दिवसांनंतर संगमाच्या तटावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षांचे आगमन झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस परत मायभूमीत जाणारे हे पक्षी १३ मार्चनंतरही परतले नव्हते.
आजारी माणसाने नुसते पडून रहावे; पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात; पण औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला, तरी कडू औषध दासीला देऊन ….
सर्व लौकिकापासून वृत्तीने तरी वेगळे व्हावे, वृत्तीने संन्यास स्वीकारण्याचा प्रयत्न करावा; पण या गोष्टीस धर्मशास्त्राने एक विलक्षण अट घातली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर मराठा राजे यांचे कार्य पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले पाहिजे, अशी मागणी वास्काचे भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी विधानसभेत २५ मार्च या दिवशी एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ हिंदी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनसंघर्ष आणि त्यांची शौर्यगाथा दाखवली गेली; पण त्यानंतरचा सर्वांत महत्त्वाचा अध्याय ‘औरंगजेबाच्या पराभवाचा’; मात्र तितक्याच ….
‘रात्री झोपण्यासाठी प्रयत्न करूनही झोप न येणे, यालाच आपण ‘निद्रानाश’ असे म्हणतो. झोप न येण्याची कारणे आणि आणि त्यावरील उपाय पुढे दिले आहेत.