स्‍वार्थांध अमेरिकेचा यामागे कोणता स्‍वार्थ ?

भारतातील मतदान वाढवण्‍यासाठी अमेरिका भारतात प्रतिवर्षी १८२ कोटी रुपयांचा निधी पाठवत होती. हा वायफळ खर्च असल्‍याचे सांगत ट्रम्‍प प्रशासनाने तो निधी रहित केला आहे. अमेरिकेच्‍या ‘यू.एस्.ए.आय.डी.’कडून हा निधी दिला जात होता.

संपादकीय : चेंगराचेंगरीच्‍या घटना टाळा !

रेल्‍वेस्‍थानकांवर होणार्‍या चेंगराचेंगरीच्‍या घटना टाळण्‍यासाठी प्रशासन कठोर उपाययोजना केव्‍हा करणार ?

कृत्रिम बुद्धीमत्ता नको, तर शिक्षकच हवेत !

आपण सध्‍या एकविसाव्‍या युगात वावरत आहोत. विज्ञानाच्‍या साहाय्‍याने मनुष्‍याचे जीवन अत्‍यंत सुखकर झाले आहे. यातच आता कृत्रिम बुद्धीमत्तेची, म्‍हणजेच   ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’ची भर पडली आहे.

भारताची शस्‍त्रास्‍त्रांच्‍या निर्यातीत भरारी !

स्‍वतंत्र भारताच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच असे घडले आहे की, भारत हा रशिया, फ्रान्‍स, इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून शस्त्‍रास्त्‍रे आयात करत आला; पण आता हाच भारत युरोपला संरक्षणसामुग्री पुरवत आहे…

अभियंत्‍याने चोरलेले १० भ्रमणभाष आणि २ भ्रमणसंगणक जप्‍त !

नोकरी न मिळाल्‍याने चोरीचा मार्ग अवलंबणे हे तरुणांमधील कष्‍ट करण्‍याची मानसिकता आणि नीतीमत्ता संपल्‍याचे लक्षण आहे. गुन्हे करण्याची प्रवृत्ती रोखण्यासाठी कठोर कारवाईसह मनोबल वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदींच्‍या परराष्‍ट्र धोरणाचे महत्त्वाचे यश !

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांची एकत्र पत्रकार परिषद ‘व्‍हाईट हाऊस’मध्‍ये चालू होती. त्‍या वेळी ट्रम्‍प यांना खलिस्‍तानविषयी प्रश्‍न विचारला गेला. ‘२६ नोव्‍हेंबर २००८ च्‍या आक्रमणातील आतंकवादी तहव्वुर राणा याला ….

हिंदु जनजागृती समितीने राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी दिलेली माहिती ही काळाची आवश्यकता ! – पू. प्रमोद केणे (काका), जय गिरनारी दत्त संप्रदाय

जय गिरनारी दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे यांनी सनातनच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन पाहून ते म्‍हणाले, ‘‘प्रदर्शनाची मांडणी पुष्‍कळ चांगली आणि वैविध्‍यपूर्ण आहे. प्रदर्शनातील बर्‍याच जणांना ठाऊक नसलेली वैशिष्ट्‍यपूर्ण..

न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर ८ वर्षांनी कृती करणारे प्रशासन ! 

‘गोव्‍याच्‍या मडगाव ते कोलवा मार्गावरील मुंगुल-मडगाव येथील कोमुनिदादच्‍या मालकीच्‍या भूमीवरील३१ अनधिकृत बांधकामे १२ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पोलीस बंदोबस्‍तात भूईसपाट करण्‍यात आली.

भारतीय स्‍वातंत्र्यलढ्याचा इतिहास – वर्ष १९४६ मधील नौदलाचे बंड !

भारतीय स्‍वातंत्रलढ्याचा इतिहास लिहितांना साधारणपणे सत्‍याग्रह आणि अहिंसक मार्गाने केले जाणारे आंदोलन याला अधिक महत्त्व दिले जाते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्‍वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्‍त विवरण येथे दिले आहे.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांच्‍या अभंगाच्‍या साहाय्‍याने तीर्थयात्रांवर टीका करू पहाणारे पुरो(अधो)गामी आणि त्‍यांना सडेतोड प्रत्‍युत्तर !

अभंगातील भावार्थ समजून न घेता टीका करणारे पुरो(अधो)गामी, साम्‍यवादी, खोटे कथानक रचणारे बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि ब्रिगेडी वृत्तीचे लोक केवळ संत तुकाराम महाराजच नव्‍हे, तर अन्‍य संतांचे अभंग यांची तोडमोड करून टीका करण्‍याचे पाप करत आहेत.