पुणे रेल्वे स्थानकामध्ये ‘वंदे भारत’चा अपघात ही अभियांत्रिकी चूक !

पुणे रेल्वे स्थानकामध्ये ‘वंदे भारत’चा अपघात ही अभियांत्रिकी चूक !

संरक्षक रूळात (गार्ड रेल) अधिक अंतर राहिल्याने मुंबईहून सोलापूरला जाणार्‍या ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा २७ एप्रिल या दिवशी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात अपघात झाला होता. ही अभियांत्रिकी चूक असल्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या चौकशी समितीने दिला आहे.

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२.२.२०२६)

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२.२.२०२६)

कुत्र्यांच्या आक्रमणात चिमुकल्याचा मृत्यू !, लोकलखाली येऊन विवाहितेचा मृत्यू !, मुख्यमंत्र्यांच्या २२ सभा रहित !, नवी मुंबई विमानतळ २४ घंटे चालू रहाणार !,भाजपच्या १०२ नगरसेवकांकडून पक्षाने घेतले हमीपत्र !

Fire Incident Railway AP : ‘टाटानगर-एर्नाकुलम् एक्सप्रेस’ला लागलेल्या आगीत एका प्रवाशाचा मृत्यू !

Fire Incident Railway AP : ‘टाटानगर-एर्नाकुलम् एक्सप्रेस’ला लागलेल्या आगीत एका प्रवाशाचा मृत्यू !

या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. २९ डिसेंबरच्या रात्री पावणे एक वाजता ही घटना घडली. अपघातामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

मुंब्रा रेल्वे अपघाताच्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेले विशाल डोळस आणि समर यादव या दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

मुंबई मोनोरेलचा डबा रूळावरून घसरला !

मुंबई मोनोरेलचा डबा रूळावरून घसरला !

मुंबईत मोनोरेलचे अपघात आता नवीन राहिलेले नाहीत. वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन काय करणार आहे ?

रत्नागिरीत नव्या रेल्वे पोलीस ठाण्याचे लोकार्पण !

रत्नागिरीत नव्या रेल्वे पोलीस ठाण्याचे लोकार्पण !

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी हे नवीन पोलीस ठाणे चालू केल्याचे पोलीस विभागाने सांगितले.

रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू !

रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू !

रेल्वे रूळ ओलांडणे हा अपराध आहे, हे माहिती असूनही नागरिकांना त्याची जाणीव का नाही ? याविषयीचे गांभीर्य निर्माण करण्यात प्रशासन अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल !

थोडक्यात महत्त्वाचे  (२४.७.२०२५)

थोडक्यात महत्त्वाचे (२४.७.२०२५)

डोंबिवली येथे २ आस्थापनांना आग, अपघातात महिलेचा जागीच मृत्यू, वीटभट्टी व्यावसायिकावर प्राणघातक आक्रमण, नव्या भुयारी मार्गाचे नियोजन, कसारा रेल्वे स्थानकाजवळ लोकलवर दरड कोसळली, रेल्वे रुळाला तडा गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

१९ दिवसांत मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १०० प्रवाशांचा मृत्यू !

१९ दिवसांत मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १०० प्रवाशांचा मृत्यू !

धावत्या लोकलगाडीतून पडून २७ जून या दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाला. मागील १९ दिवसांत मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १०० प्रवाशांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे.

लोकसंख्येचे केंद्रीकरण, निसर्गाचा र्‍हास आणि धर्माचरणाची आवश्यकता !

लोकसंख्येचे केंद्रीकरण, निसर्गाचा र्‍हास आणि धर्माचरणाची आवश्यकता !

‘देशाची आर्थिक राजधानी’ ही बिरूदावली मिरवणार्‍या मुंबई शहराची स्थिती वाढत्या लोकसंख्येमुळे अतिशय दयनीय झाली आहे. मानवी रहाणीमानासाठी आवश्यक प्राथमिक मापदंड यातून ते (मुंबई शहर) केव्हाच नाहीसे झाले आहे.