पुणे रेल्वे स्थानकामध्ये ‘वंदे भारत’चा अपघात ही अभियांत्रिकी चूक !
संरक्षक रूळात (गार्ड रेल) अधिक अंतर राहिल्याने मुंबईहून सोलापूरला जाणार्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा २७ एप्रिल या दिवशी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात अपघात झाला होता. ही अभियांत्रिकी चूक असल्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या चौकशी समितीने दिला आहे.