कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांची नावे घोषित करावीत ! – अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री
कुंभमेळ्यात अनेकजण हरवले आहेत. हरवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांमध्ये संबधित व्यक्ती हरवले आहेत की, दुर्घटनेचे बळी ठरले आहेत, ही शंका येत असल्याने सरकारने दुर्घनेतील मृतांची नावे घोषित करावीत.