Bhandara – Maharashtra Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट !

२४ जानेवारीला सकाळी हा स्फोट झाला. त्यामुळे आस्थापनाची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, १० किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसले. या आस्थापनात दारूगोळा निर्मितीचे कार्य होत होते.

सदाशिवगड (कराड) आरोग्य केंद्राची नवी रुग्णवाहिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत !

रुग्णवाहिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणे, हे प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचे द्योतक नव्हे का ?

पुणे शहरातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला मुदतवाढ !

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला मुदतवाढ ही पुणे प्रादेशिक क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) प्रशासनाने दिली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण होत नसल्याने ही मुदतवाढ दिली आहे.

सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये यांना निवेदने !

हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

Russia On Trump’s Appeal : युद्धविरामासाठी आधीपासूनच सिद्ध असून तुम्ही युक्रेनला सिद्ध करावे ! – रशिया

असे उत्तर रशियाने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याच्या आवाहनावर दिले आहे. ‘युद्ध थांबवले नाही, तर रशियावर निर्बंध लादू’, अशी चेतावणीही ट्रम्प यांनी दिली आहे.

महाकुंभक्षेत्रातील धर्मसंसदेत श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवण्याची गर्जना !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवून हिंदूंमध्ये चेतना जागृत करावी, देशातील रस्त्यांच्या वाटेत मशीद, कब्रस्तान (दफनभूमी), मदरशांचे झालेले अतिक्रमण सरकारने त्वरित काढावे, संपूर्ण भारतात गोहत्यांवर प्रतिबंध…

पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील १० आरोपी ८ महिन्यांपासून कारागृहात !

आरोपी ८ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना जामीनही मिळालेला नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते वार्षिक पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करणार्‍या उल्हासनगर येथील २ बांगलादेशी नागरिकांना अटक !

कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करण्याचे धाडस करत आहेत !

Waqf Amendment Bill : विरोधी पक्षाचे १० खासदार दिवसभरासाठी निलंबित

‘खासदारांना शिस्त नसते’, अशीच प्रतिमा देशातील नागरिकांच्या समोर निर्माण झालेली आहे. अशा बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ठरते !

उल्हासनगर येथे ८२ किलोचे २२ सहस्र ९६० रुपयांचे गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम आहे !