ठाणे येथे धर्मांधाकडून हिंदु प्रेयसीच्या साडेचार वर्षांच्या मुलाची हत्या !

अशा धर्मांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का ?

सामूहिक बलात्कार प्रकरणात साहाय्य करणार्‍यालाही दोषी मानले जाईल ! – मुंबई उच्च न्यायालय

सामूहिक बलात्कार प्रकरणात स्वतः बलात्कार न करता इतरांना त्यासाठी साहाय्य करणार्‍यालाही बलात्कारासाठी दोषी मानले जाईल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.

भोपाळमध्ये ४ ऑगस्टला ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन !

संघटनेचे प्रदेश राज्य समन्वयक कृष्णा सोलंकी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात मध्यप्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांतील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात होणार कक्षाची स्थापना !

‘लव्ह जिहाद’ आणि ‘हिंदूंचे धर्मांतर’ रोखण्यासाठी काय कृती करणार ?, हेही गृहविभागाने स्पष्ट करावे !

Hamas Chief Killed : हमासचा प्रमुख इस्‍माईल हानिया ठार

इराणची राजधानी तेहरानमध्‍ये क्षेपणास्‍त्र आक्रमणाद्वारे केले लक्ष्य ! शत्रू जगाच्‍या पाठीवर कुठेही असला, तरी त्‍याला धडा शिकवणार्‍या इस्रायलकडून भारत काय बोध घेणार ?

Hezbollah Commander Killed : इस्रायलचे लेबनॉनवर हवाई आक्रमण : हिजबुल्लाचा कमांडर ठार

इस्रायलवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना तात्‍काळ ठार मारून इस्रायल सूड उगवतो. आतंकवादग्रस्‍त भारत यातून काही बोध घेईल का ?

Kerala High Court : व्‍यंगचित्रकारावरील खटला अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य असल्‍याचे सांगत केरळ उच्‍च न्‍यायालयाने केला रहित !

व्‍यंगचित्रात राष्‍ट्रध्‍वजातील भगव्‍याऐवजी काळा रंग दाखवला !

Committee For Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची माहिती गोळा करण्‍यासाठी केली समितीची स्‍थापना !

केवळ झारखंडमध्‍येच नाही, तर संपूर्ण देशात वाढलेल्‍या घुसखोर मुसलमानांची माहिती गोळा करण्‍यासाठी पथकच स्‍थापन करणे आवश्‍यक आहे.

भाग्यनगर येथून येऊन विशाळगडावर मुसलमानांना पैसे वाटणार्‍यांची सखोल चौकशी करा !- शाहूवाडी येथे निवेदन

विशाळगडावर १४ जुलैला जो उद्रेक झाला, त्याला पूर्णतः प्रशासन उत्तरदायी असल्याने या प्रकरणी कारवाई केलेल्या सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु मुलांचे धर्मांतर करणार्‍या तिघा बाटग्या ख्रिस्त्यांना अटक

‘एका हिंदु व्यक्तीने धर्मांतर केल्यास केवळ एक हिंदु अल्प होत नाही, तर एक शत्रू वाढतो’, याची प्रचीती देणारी ही घटना आहे. ‘बाटगे हिंदु जास्त कडवे असतात आणि ते हिंदु धर्माच्या मुळावरच उठतात’, हे यावरून दिसून येते !