हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण आहे का ?

‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’ 

हिंदुबहुल भारतात हिंदू असुरक्षित असणे लज्जास्पद ! 

धारावी (मुंबई) येथे निशार शेख आणि आरिफ यांच्यासह काही धर्मांध मुसलमानांनी अरविंद वैश्व या २७ वर्षीय हिंदु तरुणाची धारधार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

संपादकीय : युवतींचे अपहरण !

हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे विचार

अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.

भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे !

जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास आवश्यक आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे आहे.

गणवेश आणि समाजभान !

शिक्षक आणि पालक या दोघांनीही मुलींवरील अत्याचारांची संवेदनशीलता ठेवून गणवेशाच्या संदर्भातही ती दाखवून द्यायला हवी !

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी सरदार उधमसिंह यांनी २१ वर्षे वाट पाहिली होती !

३ एप्रिल १९१९ या दिवशी उधमसिंह यांचे वय होते फक्त ४ वर्षांचे; पण तो दिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला. या घटनेचा सूड घेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यसैनिक उधमसिंह यांनी तब्बल २१ वर्षे वाट पाहिली होती.

केडगाव (जिल्हा पुणे) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रम’ बनला धर्मांतराचे केंद्र !

मुलींना आईने पूजा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती, त्याची त्या प्रतिदिन पूजा करतात म्हणून अनाथाश्रमातील कर्मचार्‍यांनी मारहाण करून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली.

लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणे देशभक्तीचे अनुसरण करणे हेच खरे पुण्यस्मरण !

एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला. 

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा, गोवा येथील कु. मैत्रेयी मिलिंद पोशे (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मैत्रेयी मिलिंद पोशे ही या पिढीतील एक आहे !