बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्या ‘जमात-ए-इस्लामी’चे जिहादी स्वरूप !
बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.
बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.
काही लोक त्यांचे मतदान वाढवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड अन् पॅनकार्ड बनवून देतात. त्यांचे नाव मतदारसूचीत घालून त्यांना अधिकृत मतदार केले जाते.
बेकायदेशीररित्या राहून मराठी माथाडी कामगारांचा रोजगार हिरावून घेणार्या या बांगलादेशी नागरिकांना हाकलून द्यायला हवे !
घुसखोर आणि आतंकवादी यांना प्रखर विरोध करण्यासाठी कृतीशील होणार्या सापाड येथील धर्मरक्षकांचे अभिनंदन ! सर्वच गावे आणि शहरे येथेही अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यास घुसखोरी आणि आतंकवाद यांना चाप बसेल !
बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन केव्हा पावले उचलणार ?
अमेरिकेतील भारतीय वंशाचे हिंदू असा विरोध का करत नाहीत ?
केंद्रातील भाजप सरकारने आता तरी देशभरातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
महंमद हुसेन, तौसिफ शेख, लकी शेख आणि रुक्साना शेख अशी त्यांची नावे आहेत. महंमदला बांगलादेशातून भारतात येत असतांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली होती.
महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होण्याच्या भीतीने भारतात पलायन केले आहे’, अशी माहिती बांगलादेशातील एका हिंदु युवा नेत्याने दिली.
भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशातील आतंकवाद्यांना शोधून काढून त्यांना जागीच ठेचले पाहिजे, असे कुणा धर्मप्रेमीने म्हटल्यास चूक ते काय ?