चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर भारत आता समुद्रात पाठवणार ‘समुद्रयान’ !

सामान्यत: पाणबुडी केवळ ३०० ते ४०० मीटर पर्यंत जाते. समुद्रयान समुद्रातील खोलीत गॅस, कोबाल्ट क्रस्टसारख्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात येत आहे.

देशद्रोहाचा कायदा रहित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे पाठवली !

सुनावणीच्या वेळी केंद्रशासनाने ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही विनंती नाकारत याचिका घटनापिठाकडे पाठवली.

(म्हणे) ‘कॅनडातील भारताचा दूतावास बंद करा !’ – कॅनडातील खलिस्तान्यांची मागणी

अशा मागण्यांना कुणी भीक घालेल का ? कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या खलिस्तान्यांवर कारवाई करून ‘ते याविषयी गंभीर आहेत’, हे दाखवून द्यावे !

पुरेशा उपस्थितीअभावी उत्तरप्रदेशातील २४० मदरशांची मान्यता रहित !

धर्मनिरपेक्ष देशात सरकारी पैशांतून मुसलमानांना धार्मिक शिक्षण देणे, हा  देशातील बहुसंख्य हिंदूंवर अन्यायच ! आतापर्यंतची सर्व सरकारे केवळ मतांसाठी हिंदूंवर अन्याय करून मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत ! हे चित्र पालटणे आवश्यक !

गोव्यात वर्ष २०११ पासून ३ सहस्र २८६ लोकांनी केल्या आत्महत्या !

शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक ! साधनेमुळे प्राप्त होणार्‍या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. ‘प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे’, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते.

सिंधदुर्ग : नांदगाव येथे २ मंदिरांत चोरी 

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! येथील श्री दिर्बादेवी आणि श्री रवळनाथ या २ मंदिरांतील दानपेट्या अज्ञाताने फोडल्या आणि आतील रोख रक्कम चोरली. नांदगाव येथील महादेव शंकर मोरये सकाळी मंदिरांत पूजेसाठी आले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उज्जैन येथे श्री महाकालेश्वराचे घेतले दर्शन !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उज्जैन, मध्यप्रदेश येथील श्री देव महाकाल मंदिरातील भस्म आरतीत सहभाग घेतला आणि नंतर मंदिरात अभिषेक केला. गोव्यातील जनतेचे आरोग्य आणि भरभराट यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.

पावसाळ्यानंतर ‘हत्ती हटवा’ मोहीम राबवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती आणि अन्य वन्य प्राण्यांकडून शेती आणि बागायती यांची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे, तसेच इतरत्रही वन्य प्राण्यांकडून हानी करणे चालू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत शालेय शिक्षणमंत्र्यांनी अशी ग्वाही दिली.

गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित

एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत ! हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

शिवसेना आमदारांच्‍या अपात्रतेविषयी १४ सप्‍टेंबर या दिवशी विधीमंडळात सुनावणी !

विधानसभेचे अध्‍यक्ष डॉ. राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्‍या ४०, तर उद्धव ठाकरे गटाच्‍या १४ आमदारांचा यामध्‍ये समावेश आहे.