७/१२ कोरा करा, भूमी परत द्या ! – गावकर्यांची चेतावणी
मोर्चाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे उपस्थित होते. ‘शेतकर्यांची ही मागणी रास्त आहे’, असे ते या वेळी म्हणाले. या विषयासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोकम उत्पादक शेतकर्यांना हानीभरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी
४ दिवसांत शेतकर्यांना हानीभरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने दिली आहे.
बेळगावातील ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण !
संतप्त शेतकर्यांनी मंत्र्यांच्या चारचाकीच्या दिशेने चपला आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या
बच्चू कडू यांचे शेतकर्यांच्या कर्जमाफीसह २२ मागण्यांसाठी आंदोलन !
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने बच्चू कडू यांना आंदोलनस्थळावरून बाजूला होण्याचे आदेश देऊनही ते बराच वेळ बाजूला झाले नव्हते.
Kangana Ranaut : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी न्यायालयात मागितली क्षमा !
महिला शेतकर्याचा अवमान केल्याचे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर येथे शेतकर्यांसाठी ११ ऑक्टोबरला भव्य मोर्चा !
अतीवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकर्यांना त्वरित थेट आर्थिक साहाय्य मिळावे, त्याचप्रमाणे शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, पंजाबच्या धर्तीवर ५० सहस्र रुपये हेक्टरी साहाय्य,
कोकण रेल्वेने मडुरा येथे शेतकर्याच्या भूमीत अतिक्रमण करून रस्ता बनवला
अतिक्रमण केल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यावर अधिकार्यांची सामंजस्याची भूमिका
शेतकर्याची पाण्यात उडी मारून आत्महत्या !
जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या भूमीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकर्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन चालू होते; मात्र १५ ऑगस्टला केलेल्या आंदोलनाच्या वेळी विनोद पवार या शेतकर्याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.
राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे नोंद !
१ जुलैला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत ‘पुणे-बेंगळुरू’ राष्ट्रीय महामार्ग २ घंटे रोखल्याच्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी आमदार राजूबाबा आवळे