पाकिस्तानात राज्यघटनेनुसार नव्हे, तर शरीयत कायद्यानुसार शासन चालवावे !

पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे वर्चस्व वाढत असतांना भविष्यात पाक पूर्णतः आतंकवाद्यांच्या कह्यात जाऊन तेथे शरीयत कायदे लागू झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

काबूल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर बाँबस्फोट !

तालिबानच्या राजवटीत शीख असुरक्षित ! याविषयी खलिस्तानवादी तोंड का उघडत नाहीत ?

हिंदु नावे धारण करून हिंदु मुलींची तस्करी करणार्‍या मुसलमान टोळीला अटक !

हिंदु मुलींची तस्करी करणार्‍या गटातील सर्व जण मुसलमान आहेत. या वेळी त्यांचे हिंदु नावे धारण केलेले आधारकार्डही जप्त करण्यात आले.

उमेश कोल्हे यांच्या हत्येतील आरोपीवर कारागृहात आक्रमण: ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मुंबई – भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ प्रसारित करणारे अमरावती येथील पशूवैद्यकीय औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शाहरूख पठाण तथा बादशाह हिदायत खान याच्यावर आर्थर रोड कारागृहात आक्रमण झाले. या प्रकरणी पोलिसांनी बंदीवान कल्पेश पटेल, हेमंत मनियार, अरविंद यादव, संदीप जाधव, श्रवण आवणे यांसह ७ जणांविरुद्ध … Read more

अमेरिकेमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे नवे संकट !

वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.

युक्रेनहून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेता येणार नाही ! – केंद्र सरकार

युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे २० सहस्र भारतीय विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्याची विनंती केली आहे.

कांगो देशात ‘संयुक्त राष्ट्र शांती सैन्या’तील २ भारतीय सैनिकांची हत्या !

सुंयक्त राष्ट्रांचे शांती सैन्य वर्ष १९९९ पासून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यामध्ये विविध देशांच्या २० सहस्र शांती सैनिकांचा समावेश असून त्यांतील ४ सहस्र सैनिक हे एकट्या भारताचे आहेत.

राजस्थानमध्ये केवळ ३ आठवड्यांत पडला ७० टक्के पाऊस !

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. त्यात राजस्थान राज्यात गेल्या ३ आठवड्यांत हंगामातील ७० टक्के पाऊस पडला. जोधपूरमध्ये हंगामातील ८४ टक्के पाऊस हा केवळ २६ जुलै या एकाच दिवशी पडला.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात विहिंप उत्तरप्रदेशात ५ लाख हिंदूंचे करणार संघटन !

विश्‍व हिंदु परिषदेकडून धर्मांतरावर आळा घालण्यासाठी घराघरांत जाऊन जागृती केली जाणार आहे. ‘काशी प्रांतातील सर्व १९ जिल्ह्यांत ५ लाख लोकांचे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात संघटन केले जाईल.