कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता अखंड कृतज्ञताभावात रहाणार्‍या (कै.) सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) !

साधारणपणे आजारी व्यक्तीची सतत ‘कुणी तरी अवतीभोवती असावे’, अशी मानसिकता असते; पण काकू सर्वच साधकांच्या संदर्भात ‘साधकांनी काकूंसाठी वेळ न देता आपली नियोजित सेवा करावी’, असाच विचार करायच्या.

सौ. शालिनी मराठे रुग्णाईत असतांना त्यांना भेटायला आलेल्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या सौ. शालिनी मराठे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या पुष्कळ आजारी असतांना आश्रमातील सर्व साधक त्यांची वेळोवेळी काळजी घेत होते. त्या साधकांकडे पाहून मला चांगले वाटले. साधकांनी त्यांची खोली अत्यंत स्वच्छ ठेवली होती.

मुंबई येथील श्री. दिव्यांक हिरेकर (वय २० वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथे झालेल्या युवा साधना शिबिराला येण्यापूर्वी आलेले अडथळे आणि नंतर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मानस अभिषेक करतांना ‘गुरुदेव डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे जाणवणे

‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार असल्याचे साधिकेला जाणवणे आणि प्रत्यक्षातही तसेच होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची दत्तगुरूंच्या रूपात पाद्यपूजा चालू असतांना मला ‘ते साक्षात् दत्तरूपातच विराजमान आहेत’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसत होते. सनातन पुरोहित पाठशाळेचे ३ पुरोहित मंत्रपठण करत असतांना ‘ते तिघे दत्तगुरुच आहेत’, असेही मला वाटत होते.

बिहारमधील सीमांचल क्षेत्रातील ५०० हून अधिक सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुटी !

झारखंड आणि बिहार हे राज्ये भारतात आहेत कि पाकिस्तानात ? आता अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनीही त्यांच्या धार्मिक वारानुसार सुटी देण्याची मागणी केली पाहिजे !

दोघा पाकिस्तानी तरुणींच्या जाळ्यात अडकून भारतीय सैनिकाने त्यांना दिली गोपनीय माहिती !

 सैनिकांना आता शारीरिक प्रशिक्षणासह ‘अशा प्रकारे तरुणींच्या जाळ्यात अडकणे देशासाठी किती हानीकारक आहे’, याचेही शिक्षण देणे आवश्यक झाले आहे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटा यांची भेट !

रतन टाटा यांनी मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याविषयी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

उत्तरप्रदेशमध्ये कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव: ओवैसी यांना पोटशूळ

मतपेटीसाठी ओवैसी यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत ! – भाजप

बेळ्ळारे (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या !

‘ही हत्या धर्मांधांनी केली असणार’, यात कुणालाच शंका वाटत नाही. धर्मांधांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणानंतर देशात हिंदूंच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारले आहे, हे अशा प्रकारच्या मागील काही घटनांतून लक्षात येत आहे.

पुण्यातून मागील ७ मासांत ८४० युवती आणि महिला बेपत्ता !

राज्यातील काही जिल्ह्यांतून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला किंवा युवती बेपत्ता होणे चिंताजनक आहे ! सरकारने याविषयी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींना कारागृहात टाकावे !