पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात पोलीस अधिकारी वीरगतीला प्राप्त

या घटना कायमच्या रोखण्यासाठी त्यांच्या मुळावर म्हणजे पाकवर घाव घाला !

तमिळनाडूत रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम सत्ताधारी द्रमुकच्या खासदाराकडून रहित !

भूमीपूजन हे केवळ हिंदु धर्मात सांगितले आहे. अन्य धर्मात असे काही विधी नाहीत. ‘स्वतः धर्मनिरपेक्ष आहे’, हे दाखवण्यासाठी सेंथीलकुमार यांनी अशा प्रकारे उठाठेव केला, हेच यातून दिसून येते !  

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे !

बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवरील वाढत्या आक्रमणांविषयी जोपर्यंत भारत बांगलादेशला जाब विचारत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे शक्य नाही ! हिंदूंनो, आता बांगलादेशातील तुमच्या बांधवांच्या रक्षणार्थ सरकारवर वैध मार्गाने दबाव आणा !

उदयपूर येथील २ हिंदु व्यापार्‍यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे हत्या करण्याची धर्मांधाची धमकी

राजस्थानमधील काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्याने धर्मांध मोकाट सुटले असून ते अशा प्रकारे हिंदूंना धमक्या देत आहेत, असेच यातून दिसून येते !  

हसनपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी भूमीवरील अवैध मदरसा प्रशासनाने पाडला !

सरकारी भूमीवर अवैधरित्या मदरसा बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

न्यायव्यवस्थेतील प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता ! – सरन्यायाधीश

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्र सरकारवर टीका करणारी वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले की, देशातील राजकीय क्षेत्रात नैतिकतेची होत असलेली घसरण चिंताजनक आहे.

पाक सैन्याकडून बलूच मुलींवर अनन्वित अत्याचार !

पाक सैन्य बलूच मुलींना नग्न करून त्यांच्यावर अत्याचार करत आहे. मुलींच्या शरिरात मशीनद्वारे क्षिद्र पाडले जात आहे. ही कृत्ये अमानुष आहेत, अशी माहिती ‘विश्‍व बलूच महिला संघटने’च्या अध्यक्षा आणि निर्वासित बलूच सरकारच्या पंतप्रधान डॉ. नायला कादरी यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिली.

कामरानने ‘राजू’ बनून केला लव्ह जिहाद, हिंदु युवती गर्भवती राहिल्यावर धर्मांतर करण्यास केले बाध्य !

उत्तरप्रदेशातील लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी सरकारने लव्ह जिहादविरोधी कायद्यात जिहाद्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद करावी, असेच हिंदूंना वाटते !

पतियाळा (पंजाब) येथील कालीमाता मंदिराच्या भिंतीवर चिटकवण्यात आले खलिस्तानच्या समर्थनाचे भित्तीपत्रक !

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे केंद्र सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर उपाययोजना काढणे आवाश्यक आहे !

चिनी मुसलमानांनी चिनी परंपरा आणि समाज यांच्यानुसार स्वतःत पालट करावा !

भारतातील एकही शासनकर्ता भारतातील मुसलमानांना अशा प्रकारचे आवाहन करण्याचे धाडस करू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !