‘सीईटी’ची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच अकरावीची प्रवेशप्रक्रिया चालू ! – दिनकर टेमकर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक
अकरावीच्या प्रवेशासाठी असलेली ‘सामाईक प्रवेश परिक्षा’ (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील.
अकरावीच्या प्रवेशासाठी असलेली ‘सामाईक प्रवेश परिक्षा’ (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील.
कोल्हापुरात आलेल्या पुराने जिल्ह्यातील १०९ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, ५६ गावांचा वीजपुरवठा अंशत: खंडित झाला आहे.
शांततेच निवडणुका घेण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी भारताला तेथे जायलाच हवे !
नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् सरकारच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षितच रहाणार, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र राज्यपालांकडे दिले आहे. २६ जुलै या दिवशी त्यांच्या सरकारला २ वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी त्यांनी हे त्यागपत्र दिले आहे.
आक्रमक न रहाण्याच्या भारताच्या भूमिकेचा चीन अपलाभ घेत असून तो अशा प्रकारची घुसखोरी करत आहे. यावरून भारत जेव्हा चीनला जशास तसे उत्तर देईल, तेव्हाच या घटना थांबतील !
भारताने आधीच अशांना नागरिकत्व देण्याची घोषणा केली असतांना आणि भारत या नागरिकांसाठी जवळचा देश असतांना स्वतःचे महत्त्व निर्माण करण्यासाठीच या शीख संघटना अशी मागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांवर असे आघात होणार आणि हिंदूंच्या संघटनांवर अन् कार्यकर्त्यांवर कारवाई होणार, यांत आश्चर्य ते काय ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
तथाकथित ‘गांधीवादी’ काँग्रेसवाल्यांचा हा इतिहास इतिहासकारांनी पुढे आणला पाहिजे. तसेच केंद्रशासनाने त्याची सत्यता पडताळून तो शालेय अन् महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत शिकवला पाहिजे ! अशी काँग्रेस अद्यापही या देशात अस्तित्वात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील.’