Jamaat E Islami Protest : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर ‘जमात-ए-इस्लामी’कडून मोर्चा काढून आक्रमण करण्याचा प्रयत्न
भारत सरकार आणखी किती दिवस बांगलादेशातील या घटनांकडे केवळ पहात रहाणार आहे ?
भारत सरकार आणखी किती दिवस बांगलादेशातील या घटनांकडे केवळ पहात रहाणार आहे ?
गेली ७ दशके बांगलादेशी घुसखोरांना भारतात घुसवतांना भारताच्या सार्वभौमत्वाची पायमल्ली केली गेली, त्याचे काय ? जमात-ए-इस्लामीसारख्या संघटना काहीही म्हणोत भारत सर्व बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात हाकलणारच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
यात हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला, तर लाखो हिंदूंनी भारतात पलायन केले होते; मात्र भारताने अद्यापही याला ‘हिंदूंचा वंशसंहार’ म्हटलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे ! त्या दृष्टीने अमेरिकेतील खासदार ५५ वर्षांनंतर त्याच्या देशाकडे अशा प्रकारची मागणी करतो, हे भारतासाठी लज्जास्पद आहे !
पाकिस्तानसह आता तुर्कीयेला ताळ्यावर आणण्यासाठी भारताने आक्रमक पावले उचलणे आवश्यक !
बांगलादेशाची १३ वी सार्वत्रिक निवडणूक केवळ एक नियमित राजकीय प्रक्रिया नव्हती, तर बांगलादेशातील लोकशाहीच्या भविष्याला आकार देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पाही होती.
विशेषतः बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून जमात या जिल्ह्यांत गुप्तपणे कार्यरत आहे. या प्रवाहाची कल्पना अवामी लीगच्या अनुभवी नेत्यांनाही आली नाही. चुकीच्या धोरणात्मक निर्णयांमुळे इस्लामी शक्तींना पुन्हा उभारी घेण्याची संधी मिळाली.
बांगलादेशात कोणताही पक्ष सत्तेत आला, तरी तेथील हिंदूंवर अत्याचार हे होणारच आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी भारताने पावले उचलणे आवश्यक आहे !
भारताला सतत पाण्यात पहाणार्या, तसेच बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्या ‘जमात’च्या घोषणापत्रातील या सूत्रावर कोण विश्वास ठेवणार ?
‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरतावादी पक्षाकडून असा महिलाविरोधी मजकूर प्रसारित केला जाणे, यात कोणतेच आश्चर्य नाही ! खरेतर जर उद्या बांगलादेशात या पक्षाची सत्ता आली, तर तो ‘बांगलादेशाचा तालिबान’ बनून महिलाविरोधी निर्णय घेण्यासही मागे-पुढे पहाणार नाही, हे लक्षात ठेवा !
पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि जमात-ए-इस्लामी पक्षाची हातमिळवणी
भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेची चेतावणी