‘जमात-ए-इस्लामी’ने आतंकवादी याकूब मेमनला ठरवले ‘हुतात्मा’ !
केंद्र सरकारने अशा संघटनांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
केंद्र सरकारने अशा संघटनांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत. पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.
विविध ठिकाणी सरकारकडून हिंदूंचे दमन होत असतांना धर्मांतर करणारे मिशनरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणारे कट्टरतावादी यांना हिंदू आता संघटितपणे विरोध करत आहेत, हा एक आशेचा किरण आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे
कधीनव्हे ती पहिल्यांदा पोलिसांनी अशा प्रकारे स्थानिक धर्मांधांना कह्यात घेण्याची कारवाई केली, हे चांगलेच झाले; मात्र हे आधीच करणे अपेक्षित होते !
संघटनेकडून पाकला समर्थन देण्यात येते, तसेच फुटीरतावादी धोरण राबवली जातात. वर्ष २०१९ मध्ये केंद्रशासनाने तिच्यावर बंदी घालूनही ती जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय आहे.
शांततेच निवडणुका घेण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी भारताला तेथे जायलाच हवे !