वैभववाडी तालुक्यातील अवैध सिलिका वाळू उत्खननाच्या विरोधात महसूल विभागाकडून कारवाई चालू

कासार्डेसहित तालुक्याच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात सिलिका मायनिंग चालू आहे.

संपूर्ण कोकण उद्ध्वस्त करणार्‍या नाणार प्रकल्पाला कोकणवासियांनी विरोध करावा ! – प्रा. महेंद्र नाटेकर, स्वतंत्र कोकण राज्य संघटना

कोकणचा विकास नको;पण ते भकास तरी करू नका !

इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण प्रकाशित केल्यावरून प्रकाशन संस्थेच्या कार्यालयाची धर्मांधांकडून तोडफोड !

• राजस्थानमधील घटना ! • धर्मांधांनी पुस्तकेही जाळली ! धर्मांध त्यांच्या धर्माच्या विरोधात काहीही झाले, तर थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू साधा निषेधही व्यक्त करत नाहीत !

पुरातत्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणाकडे लक्ष न दिल्यास शिवभक्तांना ते हटवावे लागेल ! – संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

कोल्हापूर येथे पुरातत्व विभागाला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने १९ मार्च या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हॅशटॅग ट्रेंड  !

विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. येथील प्राचीन मंदिराची पडझड झाली आहे आणि मूर्ती भंगल्या आहेत. याउलट येथील रेहान दर्ग्यासाठी सरकारकडून रस्ता बांधून लाखो रुपयांचा निधी दिला गेला आहे आणि जात आहे.

भारताने अल्प केली शस्त्रास्त्रांची आयात !

‘मेक इन इंडिया’च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रास्त्रांची आयात अल्प करण्यावर भर दिला आहे.

भाजपचे खासदार शर्मा यांची देहलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राम स्वरूप शर्मा हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमधील न्यायाधिशांकरता संमत झालेल्या १ सहस्र ८० जागांपैकी ४१९ पदे रिक्त !

भारतीय न्यायालयांमध्ये न्यायाधिशांच्या कमतरतेची समस्या गंभीर झाली आहे.

ऑस्ट्रेलियातील ऑरेंज शहरात उंदरांचा सुळसुळाट : प्लेग पसरण्याची भीती

न्यू साऊथ वेल्सच्या मध्य पश्‍चिमेतील ऑरेंज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. शेकडो उंदरांनी रस्ते, घरे आणि पीक येथे आक्रमण केले आहे.

स्वयंसेवी संस्था चालवणार्‍या महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, त्या कसले संस्कार करणार ? – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! ती शिकवली असती, तर जनतेमध्ये नैतिकता निर्माण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण झाला असता !