
ज्या देशाच्या भूमीवर युद्ध झालेले असते, तो देश काही दशके ते शतके मागे जातो. भीषण स्वरूपात चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात रशियाने युक्रेनचे तेल, तसेच अन्य इंधन साठे नष्ट केले, वीजनिर्मिती केंद्रे तोडली, सरकारी इमारती, प्रशासकीय इमारती नष्ट केल्या, रुग्णालये नष्ट केली. या सर्व गोष्टी उभारण्यास आणि कार्यान्वित करण्यास पुष्कळ वर्षांचा कालावधी जाणार आहे. युद्धामुळे प्रदेशाची परिस्थिती पालटते, तेथे भीतीचे वातावरण आणि अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे तेथील लोक जीव वाचवण्यासाठी स्थलांतर करतात. परिणामी प्रदेश आणि भूभाग निर्मनुष्य अन् उजाड होतात. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे तेथील लाखो लोकांनी आसपासच्या देशांमध्ये स्थलांतर केले आहे.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, पनवेल. (२०.३.२०२२)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !