‘सनातन प्रभात’ने ‘युद्ध विशेषांका’द्वारे हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी केली समर्पित ! – विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा

‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राने २३ एप्रिल या दिवशी ‘युद्ध विशेषांक’ प्रसिद्ध करून हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी समर्पित केली. यासाठी ‘सनातन प्रभात’ यांचे मनापासून अभिनंदन !

रशिया-युक्रेन युद्धात झालेली नागरिकांची दुःस्थिती !

सरकारकडून देण्यात येणाऱ्या पाव किंवा धान्य यांसारख्या खाण्याच्या वस्तू मिळवण्यासाठी नागरिक हाणामारी करत असल्याचे दृष्य युक्रेनमध्ये दिसले.

…तिसरे महायुद्ध चालू होण्याची शक्यता ! – डॉ. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र व्यवहार तज्ञ

तिसरे महायुद्ध चालू झाल्यास त्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच उत्तरदायी असतील !

युद्धांचे अन्य परिणाम !

शहरे बेचिराख होतात. त्यामुळे उद्ध्वस्त शहरे, मार्ग, पूल आदी तसेच बुडालेली आस्थापने यांना उभारण्यात मोठा कालावधी गेल्याने विकास खुंटतो.

भारताचे शत्रू आणि त्यांच्याशी लढण्याची सिद्धता !

भारताचे शत्रु अणि आणि त्यांच्याशी लढण्यासाठी भारताची आणि शत्रु राष्ट्रांची सिद्धतेविषयीचा अभ्यास येथे दिला आहे.

‘युद्धामुळे आपत्काळात परिस्थिती किती भीषण होऊ शकेल’, याची काही उदाहरणे !

साथीचे रोग पसरणे, तसेच डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये इत्यादी सहजपणे उपलब्ध न होणे

हायड्रोजन बाँबद्वारे होणारे आक्रमण अधिक विनाशकारी !

हायड्रोजन बाँब हा अणूबाँबपेक्षा १ सहस्र पटींनी विनाशकारी आहे. याची शक्ती हवी त्या प्रमाणात वाढवून अधिकाधिक विनाश करता येतो.

भारताची युद्धसज्जता !

भारतीय लष्कर सध्या हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे. १२ लाख ९३ सहस्र ३०० निमलष्करी सैनिक आहेत आणि एकूण ३७ लाख ७३ सहस्र ३०० सैनिक आहेत.

साधना आणि भक्तीच येणाऱ्या भीषण तिसऱ्या महायुद्धापासून भक्ताचे रक्षण करील !

तिसरे महायुद्ध अतीभीषण असल्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याला सामोरे जाता येणे अशक्य आहे. त्यामुळे याविषयी शारीरिक आणि मानसिक उपाययोजनांच्या जोडीला आध्यात्मिक स्वरूपाच्या उपाययोजनाही कराव्या लागतील.

धर्म-अधर्माच्या युद्धात धर्माचा जय होतो !

महाभारताच्या युद्धात सर्वनाश होणार, हे भगवान श्रीकृष्णाला ठाऊक होते, त्याने शेवटपर्यंत ते टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेर त्याने युद्धाचा निर्णय घेतला, कारण युद्धाला पर्याय नव्हता.