संवादाविना हे सुशोभिकरण काय कामाचे ?
आजच्या डिजिटल युगात ही माहिती सहज मिळणे अपेक्षित असतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (‘एम्.एस्.आर्.टी.सी.’च्या) संपर्क यंत्रणेची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झालेली दिसते.
आजच्या डिजिटल युगात ही माहिती सहज मिळणे अपेक्षित असतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (‘एम्.एस्.आर्.टी.सी.’च्या) संपर्क यंत्रणेची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झालेली दिसते.
सुराज्य अभियानने तक्रार का करावी लागते ? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना स्वतः कारवाई करावी का वाटत नाही ?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ई.पी.एफ्.ओ.)’ ही केवळ एक सरकारी योजना नसून प्रत्येक कर्मचार्याने रक्ताचे पाणी करून भविष्यातील उदरनिर्वाहासाठी साठवलेली पुंजी असते.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी राज्यभरात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या अभियानाची नोंद घेत राज्य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियान चालू केले.
समाजाच्या हितासाठी हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘सुराज्य अभियान’ चालू केले. याचा उद्देश केवळ तक्रारी करणे नाही, तर घटनात्मक लढा देणे आणि नागरिकांमध्ये हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.
हडफडे येथील नाईट क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘सुराज्य अभियान’च्या वतीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?
एस्.टी. डेपो नियंत्रण कक्षांचे ‘संपर्क क्रमांक’ सक्रीय रहावेत, यासाठी आगारप्रमुखांना निवेदन !
संपर्क व्यवस्थेअभावी एस्.टी. बसगाड्यांची माहिती मिळवण्यास प्रवाशांना कोणतेही विश्वसनीय साधन उपलब्ध नाही. याचा गंभीर परिणाम ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार आणि आपत्कालीन प्रवास करणार्या प्रवाशांवर होत आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी गाड्यांची माहिती देण्यासाठी प्रत्येक आगारात अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला असतो. असे असतांना आपल्या अंतर्गत असलेल्या एस्.टी. आगारातील अधिकृत संपर्क क्रमांक अकार्यक्षम रहातात.