अस्वच्छ एस्.टी. स्थानकांविषयी ‘सुराज्य अभियाना’ची राज्य सरकारने घेतली नोंद !
‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य सरकारच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’चे स्वागत !
‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य सरकारच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’चे स्वागत !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत याविषयी आगार व्यवस्थापक आणि विभागीय निरीक्षक यांना निवेदन देऊन याविषयी चर्चा करण्यात आली.
सध्या उन्हाळ्याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी न मिळणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरी नादुरुस्त नळ, तसेच अन्य त्रुटी दूर कराव्यात, या मागणीचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना देण्यात आले.
येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, चिखल आणि बसस्थानकावर उघड्यावर करण्यात येत असलेले मूत्रविसर्जन यांमुळे बसस्थानकावर अत्यंत अस्वच्छता असून दुर्गंधी पसरली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेली तक्रार यांमुळे एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर स्वत:चे अध्यक्ष अर्थात् परिवहनमंत्री आणि परिवहन आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली आहेत.
गेल्या मासापासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राज्यातील विविध एस्.टी. बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली जात आहे. त्याची नोंद घेत सुराज्य अभियानाने ही अभिनंदनीय कृती केली.
प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा.
‘स्वच्छतामोहीम हाती घेऊन ४ मास झाले, तरी बसस्थानकांवर इतकी अस्वच्छता असेल, तर राज्यात बसस्थानक स्वच्छता मोहीम खरोखरच राबवली जात आहे का ?’ याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
अशी मागणी का करावी लागते ? रेल्वे प्रशासन यासंदर्भात स्वतःहून कृती का करत नाही ?