Kashi Vidvat Karmakand Parishad : तिरुपतीचा प्राण्‍यांची चरबीयुक्‍त प्रसाद ग्रहण केलेल्‍या भाविकांना प्रायश्‍चित्त घेता येणार !

काशी विद्वत कर्मकांड परिषदेने घोषित केले प्रायश्‍चित्त !

छत्तीसगडमध्‍ये गायींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी सरकारने आयोग स्‍थापन करावा ! – संत रामबालक दास महात्‍यागी

गायींच्‍या संरक्षणासाठी संतांना अशी मागणी करावी लागू नये. छत्तीसगडमधील भाजप सरकारने गोरक्षणासाठी स्‍वतःहून पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !

Shankaracharya on Bangladeshi Hindus : भारत सरकारने हिंदूंसाठी भूमी आणि सुरक्षा द्यावी, आम्‍ही जेवणाची व्‍यवस्‍था करू ! – ज्‍योतिष पीठेचे शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती

बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !

Puri Shankaracharya Reaction : हिंदू सुरक्षित नसतील, तर मुसलमान शिल्लक रहाणार नाहीत ! – पुरीचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनीही हिंदूंवरील आक्रमणाचा केला होता निषेध !

उद्धव ठाकरे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट !

ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी १५ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली. या वेळी ठाकरे यांनी शंकराचार्यांचे पाद्यपूजन केले.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : गोहत्या थांबल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर गायी चित्रात पहाव्या लागतील !

धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्‍या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी केले.

रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.

शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन !

बद्रिनाथ ज्योतीर्मठ येथील पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या कार्यामध्ये अहिंदूंना सहभागी करून घेऊ नये ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.

हिंदु राष्ट्राचे रूपांतर पुढे रामराज्यात करण्याचे आमचे ध्येय आहे !

आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी येथे केले.’