महाराष्ट्र शासनाने १ मासात गोमातेविषयीची आचारसंहिता घोषित करावी ! – Swami Avimukteshwaranand
गोमातेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असतांना गोतस्करी थांबण्यासाठीही सरकारने ठोस मोहीम राबवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
गोमातेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असतांना गोतस्करी थांबण्यासाठीही सरकारने ठोस मोहीम राबवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची काँग्रेसवर टीका
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २६ जुलै या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे दर्शन घेतले.
प्रयागराज येथील महाकुंभपर्वामध्ये परमधर्मसंसदेत झालेल्या धर्मविषयक न्यायदानासाठी ‘धर्म न्यायालय’ असावे, असा निर्णय घेण्यात आला होता. या वेळी ३ शंकराचार्य उपस्थित होते.
पौराणिक ग्रंथांचा संदर्भ नाकारत श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणात देवी श्रीजी राधा राणी यांना सह-मालक म्हणून पक्षकार करण्याची याचिकाही फेटाळली !
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे विधान
हिंदु धर्माचा अवमान करणार्यांवर कठोर कायद्यानुसार तात्काळ कारवाई होण्यासाठी सरकारांवर दबाव निर्माण करणे आवश्यक !
मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
धार्मिक शिक्षण हा आपल्या मुलांचा मूलभूत अधिकार आहे. आवश्यकता भासल्यास राज्यघटनेत सुधारणा करावी. धार्मिक शिक्षण हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग होता; पण स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या कलम ३० ने देशात पालट घडवून आणला.
महाकुंभनगरीत चालू होणार शेकडो यज्ञ !