मुंबई – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी सांताक्रूझ (पूर्व) येथे काही हिंदु युवकांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाईन यांच्या झेंड्यांवर ‘मुर्दाबाद’ लिहून या परिसरात भित्तीपत्रके लावली. यावरून काही स्थानिक मुसलमानांनी हिंदूंशी वाद घालून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. याला हिंदूंनीही प्रत्युत्तर दिल्याने येथे वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात आली; मात्र अद्यापही या भागात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० हून अधिक जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
Muslims in Santacruz tried to spark a riot over the Pakistan flag being used during a protest against the #PahalgamTerroristAttack!
Why should India shelter Pakistan loyalists? Punish them hard — and send them packing to Pakistan! 🇮🇳#Pakistan_Behind_Pahalgam
VC: @wordofindia pic.twitter.com/Zfz48Yy1lW— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2025
सांताक्रूझ (पूर्व) येथील बनारसी हॉटेलजवळील श्री घंटेश्वर मंदिराच्या येथे २६ एप्रिलला रात्री हा प्रकार घडला. वादानंतर हिंदु युवकांनी लावलेली पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाईन यांच्या निषेधाची भित्तीपत्रके हटवण्यात आली आहेत. (भित्तीपत्रके का हटवण्यात आली ? भित्तीपत्रके काढून सामाजिक शांतता राखली जाणार नाही, तर या भित्तीपत्रकांमुळे ज्यांना पोटशूळ उठतो, त्यांना ताळ्यावर आणले, तरच समाजात खर्या अर्थाने शांतता नांदेल ! – संपादक) सुरक्षिततेच्या कारणास्तव या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तानविषयी निष्ठा बाळगणार्या मुसलमानांना भारताने का पोसायचे ? त्यांना प्रथम कठोर शिक्षा करून, ती भोगून संपल्यावर पाकिस्तानात हाकलणे आवश्यक ! |