मी अनुभवलेला ‘धर्मरक्षक’ सनातन प्रभात !
मागील २५ वर्षांच्या कालावधी पहाता ‘दैनिक सनातन प्रभात’ आता ‘धर्मरक्षक’ होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी आहे.
मागील २५ वर्षांच्या कालावधी पहाता ‘दैनिक सनातन प्रभात’ आता ‘धर्मरक्षक’ होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी आहे.
सद्गुरु-संत यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न केल्यावर वार्षिक वर्गणीदार वाढणे
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मार्च या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
समस्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूरचा श्री विठोबा आणि देवी श्री रुक्मिणी यांच्या मंदिराचे वर्ष १९८५ मध्ये सरकारीकरण झाले. तेव्हापासून देवतांच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर …
मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’विषयी त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्रीकृष्णाचा दिव्य रथ घराच्या दाराशी येऊन उभा आहे. त्याचे मी दर्शन घेत आहे. रथाला प्रदक्षिणा घालत आहे. श्रीकृष्ण आपला हात धरून मला रथात घेत आहे. श्रीकृष्णाचा तो स्पर्श मी अनुभवत आहे.
आपण कुलदेवतेचा नामजप का करतो ? त्या विशिष्ठ कुळात जन्माला का आलो आहे ? तर आपल्याला त्या देवतेची साधना आवश्यक आहे म्हणून. आतापर्यंत ती केली; पण आता आपल्याला आणखीन पुढे जायचे आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताने मुसलमानांच्या उद्दामपणाला लगाम !
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान राखण्यासाठी प्रयत्न करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर अजय केळकर यांचे अभिनंदन ! असे कर्तव्यदक्ष पत्रकार सर्वत्र हवेत !
पू. ताईंच्या प्रत्येक कृतीतून गुरुदेवांचेच दर्शन होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचे साधकांवरील निरपेक्ष प्रेम आणि वात्सल्यभाव पहायला मिळतो. प्रत्येक साधकाला ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता आले पाहिजे’, असा पू. ताईंचा सतत प्रयत्न असतो.