दैनिक ‘सनातन प्रभात’ची कार्यालयीन घडी बसवण्यासाठी साहाय्य करणारे आणि आपत्काळाविषयी द्रष्टेपणाने सांगणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

दैनिक ‘सनातन प्रभात’ची कार्यालयीन घडी बसवण्यासाठी साहाय्य करणारे आणि आपत्काळाविषयी द्रष्टेपणाने सांगणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मार्गदर्शनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे संपादकीय लेख, दैनिकाची कार्यालयीन घडी बसवणे, आपत्कालीन स्थिती यांविषयीची काही सूत्रे सांगितली. ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे. 

‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप करण्याविषयी साधिकेला मिळालेल्या पूर्वसूचना !

‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप करण्याविषयी साधिकेला मिळालेल्या पूर्वसूचना !

वर्ष २०११ मध्ये मला आतून जाणवले होते, ‘काही वर्षांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना श्रीरामाचा नामजप करायला सांगतील. मग मीही श्रीरामाचा नामजप करीन’, या विचाराने मला आनंद झाला होता.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना साधिका भावाच्या स्तरावर करत असलेले प्रयत्न आणि तिला येत असलेल्या अनुभूती !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना साधिका भावाच्या स्तरावर करत असलेले प्रयत्न आणि तिला येत असलेल्या अनुभूती !

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण पायी चालत करत असूनही मला थकवा येत नाही आणि मी सकारात्मक राहिल्याने ‘वितरण कधी होते’, हे माझ्या लक्षातही नाही.

प्रेमळ, कठीण परिस्थितीतही हसतमुख आणि स्थिर असणारे अन् तळमळीने सेवा करणारे मलकापूर, जिल्हा कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुधाकर एकनाथ मिरजकर (वय ६७ वर्षे) !

प्रेमळ, कठीण परिस्थितीतही हसतमुख आणि स्थिर असणारे अन् तळमळीने सेवा करणारे मलकापूर, जिल्हा कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुधाकर एकनाथ मिरजकर (वय ६७ वर्षे) !

‘‘मिरजकरकाकांना इतक्या अडचणी होत्या, तरीही ते कधी उदास नसायचे. ते नेहमी सेवारत असत. त्यांनी सर्व परिस्थिती स्वीकारली होती. त्यांना ही शक्ती त्यांच्या साधनेतूनच मिळाली असावी.’’

दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) यांचा भाव !

दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) यांचा भाव !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्याप्रती कृतज्ञताभाव कसा असावा !’, हे मला स्वातीताई यांच्या बोलण्यातून लक्षात आले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे एक वेगळे, अधिक व्यापक आणि आध्यात्मिक स्वरूप माझ्यासमोर उलगडले गेले.

‘दैनिक सनातन प्रभात’चा रंगीत अक्षय्य तृतीया विशेषांक

‘दैनिक सनातन प्रभात’चा रंगीत अक्षय्य तृतीया विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ एप्रिलच्या  रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

पू. अनंत आठवले यांनी ‘भक्ती’ या उपासना पद्धतीविषयी केलेली उकल !

पू. अनंत आठवले यांनी ‘भक्ती’ या उपासना पद्धतीविषयी केलेली उकल !

भक्ती ही उपासना पद्धत आहे, ते शास्त्र नाही. भक्ती भावना आणि भावप्रधान आहे. भक्तीनेसुद्धा मुक्ती मिळते आणि ‘ती कशी मिळते ?’, हे माझ्या लेखांमध्ये स्पष्ट केलेले आहे.

प्रेमळ, अनासक्त आणि गुरुदेवांप्रतीच्या भावामुळे सतत आनंदी असलेली फोंडा (गोवा) येथील कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १५ वर्षे) !

प्रेमळ, अनासक्त आणि गुरुदेवांप्रतीच्या भावामुळे सतत आनंदी असलेली फोंडा (गोवा) येथील कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रिया राजंदेकर ही या पिढीतील एक आहे !

साधकांसाठी सूचना : राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ८,४५६ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

साधकांसाठी सूचना : राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ८,४५६ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते. सर्व नियतकालिकांचे आवृत्तीनुसार शेष नूतनीकरण दिले आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित लेखांचे संकलन अन् त्यासाठी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित लेखांचे संकलन अन् त्यासाठी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे संकलन आणि त्यासाठी लेखकांशी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका सत्संगात कथन केले. ते येथे दिले आहेत.