हिंदुत्वाची बाजू अत्यंत प्रखरपणे मांडून समाजात सनातन संस्कृती रुजवून अथक परिश्रम घेणारे आणि निरपेक्षपणे कार्य करणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

श्री. दिलीप सारंगधर म्हणजे कोपरगाव शहरातील एक धर्मयोद्धा ! त्यांचे निधन झाल्यानंतर आता ‘कोपरगावमध्ये हिंदु जनजागृतीच्या कार्याचे कसे होणार ?’, असे आम्हाला वाटत आहे.

अखिल मानवजातीचे हित साधणे, हाच सनातन संस्थेचा उद्देश !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी संवाद साधून संस्थेचे मत जाणून घेतले आहे. या संवादातून विरोधकांचे षड्यंत्र आणि सनातन संस्थेचा मानवहितकारी उद्देश लक्षात येईल.

वाचकांना आवाहन !

दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा….

सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री.विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

आपत्काळ चालू झाला आहे. त्याची झळ साधकांना होऊ नये , म्हणून आपले गुरू सतत प्रयत्नरत असतात. त्यामुळेच साधकांना त्या त्रासाची तीव्रता जाणवत नाही.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत महाशिवरात्र विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८.३.२०२४
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मार्चला दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

श्री. नंदकुमार नारकर यांना ‘निर्विचार’ जपाविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि तो जप करतांना आलेल्या अनुभूती

सेवा करतांना निर्विचार हा जप केल्यावर मला मनाची एकाग्रता साधता येते. हा जप चालू केल्यापासून मला सेवेत आनंद मिळू लागला आहे.

‘साधकातील कौशल्य त्याचे आनंदाचे निधान (ठेवा) आहे’, याची साधकाला आलेली प्रचीती !

तरण तलावातील मुलांना विनामूल्य पोहायला शिकवणे, गुरुकृपेने त्यातून समष्टी सेवा होणे आणि त्या सेवेतून आनंद मिळणे

‘सनातन प्रभात’ हिंदूंमध्ये महाराणा प्रताप यांच्यासारखे शौर्य निर्माण करत आहे ! – प.पू. देवबाबा

कर्नाटकच्या मंगळुरू आणि उजिरे येथे कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव साजरा !

‘सनातन प्रभात’मुळे धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे, याची जाणीव झाली ! – दीपक अर्जुनसिंह देवल, श्री मरुधर विष्णु समाजाचे संयोजक

दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते.

वर्धापनदिनासाठी वाचकांचे विचार

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधना करून तन, मन आणि धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? ते समजले. त्यामुळे आमचे जीवन आनंदी झाले.