Take Action against Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

यादव यांनी कधीही अन्य धर्मियांच्या तीर्थयात्रांसंदर्भात अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे का ? हिंदु धर्म आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करण्याची ही प्रवृत्ती हिंदु समाज सहन करणार नाही.

Lalu Yadav Calls Kumbh Useless : (म्हणे) ‘कुंभाला काही अर्थ नाही, ती फालतू गोष्ट !’

भाजप सत्तेत असल्याने लालू प्रसाद यादव अशा प्रकारे राजकारण करत आहेत. माजी रेल्वेमंत्री असल्याने या घटनेवरून आता खरेतर त्यांना त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याची संधी मिळाली आहे, एवढेच !

Lalu Prasad Yadav Job Scam : नोकरी घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन !

रेल्‍वे खात्‍यात नोकरी मिळण्‍यासाठी यादव यांच्‍या कुटुंबियांच्‍या नावाने भूमी देण्‍याची लाच मागितल्‍याचे आरोप आहेत.

‘ईडी’च्या धाडीतून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या ६०० कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती उघड !

देशातील राजकारणी किती भ्रष्ट असतात, हे लालूप्रसाद यादव यांच्या एका उदाहराणावरून लक्षात येते ! देशातील प्रत्येक भ्रष्ट राजकारण्याकडे किती पैसे असतील याची कल्पनाच करता येत नाही !

लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आदींच्या १५ ठिकाणांवर ‘ईडी’च्या धाडी

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ‘सीबीआय’च्या धाडी !

देहली, पाटलीपुत्र आणि गोपालगंज येथील ठिकाणांवर धाडी ! यादव यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी असतांना लोकांना नोकर्‍या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

वर्ष १९९६ च्या चारा घोटाळ्याच्या ५ व्या प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

२६ वर्षांनंतर आरोपीला दोषी ठरवण्यात येत असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ?

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांची मुलगी रमझानच्या काळात रोजे (उपवास) ठेवणार !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अन्य धर्मियांच्या धार्मिक कृती करून स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात; मात्र अन्य धर्मीय कधीही हिंदूंच्या धार्मिक कृतींचे पालन करून ते ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे कधीही दाखवत नाहीत.

लालूप्रसाद यादव कारागृहातून बिहार सरकार पाडण्याचा कट रचत आहेत ! – भाजपचा आरोप

बिहार सरकारने या आरोपाची चौकशी करावी आणि जर हे सत्य असेल, तर लालूप्रसाद यादव यांना कारागृहात भ्रमणभाष संच कसा उपलब्ध झाला, याचाही शोध घेऊन संबंधितांना आजन्म कारागृहात डांबावे !