पुरोगाम्यांच्या डोक्यात भिनलेला पराकोटीचा ब्राह्मणद्वेष !
सत्याचा विपर्यास आणि अभ्यासहीन टीका करून ब्राह्मणद्वेष करणार्या विकृतांच्या वैचारिकतेची कीव करावी तेवढी थोडी !
सत्याचा विपर्यास आणि अभ्यासहीन टीका करून ब्राह्मणद्वेष करणार्या विकृतांच्या वैचारिकतेची कीव करावी तेवढी थोडी !
गोव्यातील काही प्रसारमाध्यमांनी यावर टीका करून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. गोव्यातील ‘द गोवन’ या इंग्रजी वृत्तपत्राने १८ मे या दिवशीच्या संपादकीयमध्ये सनातन संस्थेवर टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.
सौ. शेफाली वैद्य या देश-विदेशात भ्रमण करत असतात आणि तेथील मंदिरे, शहरे, त्यांच्या वास्तूरचना यांचा अभ्यास करून वाचकांसमोर मांडत असतात.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांच्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना याविषयी भाष्य केल्यानंतर जवाहर बर्वे यांच्या सनातन संस्थेवरील अज्ञानमूलक टिकेचे केले खंडन !
‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ अशाच प्रकारची भाषा आता तथाकथित बुद्धीप्रमाण्यवादी आणि विज्ञानवादी यांच्याशी करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्या कथित बुद्धीचा अहंकार ठेचला जाईल !
अभंगातील भावार्थ समजून न घेता टीका करणारे पुरो(अधो)गामी, साम्यवादी, खोटे कथानक रचणारे बुद्धीप्रामाण्यवादी आणि ब्रिगेडी वृत्तीचे लोक केवळ संत तुकाराम महाराजच नव्हे, तर अन्य संतांचे अभंग यांची तोडमोड करून टीका करण्याचे पाप करत आहेत.
प्रयागराज महाकुंभमेळ्यात आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गाम्यांनी अध्यात्म, देव, कर्मकांड यांवर टीका केली नसती, तर नवलच होते; त्यांनी या दुर्घटनेवर केलेली काव्यरूपी टीका आणि त्यावर दिलेले खंडणात्मक प्रत्युत्तर येथे देत आहोत.
‘मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमे आणि विविध वृत्तपत्रे यांतून ‘शंकराचार्य, तसेच काही धर्माचार्य यांनी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिर स्थापनेच्या मुहूर्तावर तसेच मंदिराचे बांधकाम….
दैनिक ‘लोकसत्ता’च्या ‘सनातनी (धर्म) संकट !’ या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्यात सनातन धर्म हा ‘स्त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्यवस्था मानणारा’ असे चित्र रंगवण्यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्याचे खंडण येथे देत आहोत.
दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे.