रत्नागिरीतील सनातनचे साधक नामवंत वैद्य मंदार भिडे यांचे निधन
शुद्ध आयुर्वेद आणि जीवनशैलीतील पालट यांच्या जोरावर रुग्णांना व्याधीमुक्त करणारे येथील नामवंत वैद्य मंदार भिडे मुंबईत रेल्वे फलाटावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
शुद्ध आयुर्वेद आणि जीवनशैलीतील पालट यांच्या जोरावर रुग्णांना व्याधीमुक्त करणारे येथील नामवंत वैद्य मंदार भिडे मुंबईत रेल्वे फलाटावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
संघटित स्वरूपातील गुन्ह्यांमध्ये सहभागी असणार्यांवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
या अन्वेषणादरम्यान गोळा करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने न्यायालयात भक्कम बाजू मांडली.
पर्यटन संचालनालयाच्या वतीने येथील सुशोभीकरण आणि रंगरंगोटीचे चालू असलेले बांधकाम खचल्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कातळशिल्पांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या सूचीत समावेश करण्याची प्रक्रिया चालू असून रत्नागिरी जिल्ह्यातील ८ महत्त्वपूर्ण स्थळांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
‘न्याय, धर्म, जनकल्याण, सुशासन आणि राष्ट्रीयता गौरवशाली विजय !’ या ब्रीदवाक्यासह ‘शिवराज्याभिषेक पंचपरिवर्तन उत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा शेवटी आई तुळजाभवानीला वंदन करून छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून हिंदु धर्माचे संवर्धन आणि रक्षणाची शपथ घेण्यात आली.
प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत संबंधित गोडाऊन मालक विकास ननावरे यांना पोलीस आणि महामार्ग कार्यालयामार्फत कायदेशीर कारवाईची समज दिली.
ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रतिवर्षी १० प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत् करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात हे तिन्ही भंगार व्यवसाय प्रदूषण समस्या निर्माण करणारे आहेत आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असे अहवाल सादर करण्यात आले आहेत.