निधी अभावी नळपाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प

जिल्ह्यात गेले अनेक महिने निधी न आल्याने विकासकामे रखडली असून ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद करत असल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात महाशिवरात्री  उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातन संस्थेचे धर्मरक्षणाचे कार्य छान आहे. आज खरी आवश्यकता धर्मरक्षणाची आहे आणि संस्था तेच कार्य करत आहे. संस्थेच्या कार्याला पुष्कळ शुभेच्छा- गृहराज्यंमत्री योगेश कदम

निर्यातक्षम आंबा बागांची ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे नोंदणी २८ फेब्रुवारीपर्यंत करता येणार

युरोपियन युनियन आणि इतर देशांत आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते.

लोटे औद्योगिक वसाहतीत वायूगळती झाल्याने खळबळ

वायूगळती आटोक्यात आणण्यासाठी लोटे औद्योगिक क्षेत्राची अग्नीशमन यंत्रणा आणि तंत्रज्ञ तातडीने घटना स्थळी पोचले. सायंकाळी विलंबाने वायूगळती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी रेल्वे स्थानकात दिवा पॅसेंजरमध्ये तरुणीचा विनयभंग करणारा मुसलमान तरुण पोलिसांच्या कह्यात

‘रत्नागिरी-दिवा पॅसेंजर’मध्ये एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी निफ्रान इन्तिखाब अल्जी या तरुणाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सामाजिक माध्यमांतून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश, आक्षेपार्ह संदेश किंवा व्हिडिओ प्रसारित केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’ असे लावलेला फलक समाजकंटकांनी तोडला

रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता. २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.

राजापूर (रत्नागिरी) येथे अनुमती नसतांनाही उरूस साजरा करणार्‍या ५० मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंद !

धर्मांध मुसलमान हे पोलीस, कायदा, सरकार आदी कुणालाही जुमानत नसल्याचे सिद्ध  होते ! अशा कायदाद्रोही मुसलमानांविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी गप्प का ?

राजापूर येथे ९२ लाख रुपये किंमतीच्या मद्यासह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात

पथकाने ९२ लाख रुपयांचा मद्याचा साठा, भ्रमणभाष संच आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला टेंपो, असा एकूण १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.

वाटद येथे एम्.आय.डी.सी.साठी भूसंपादन करण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध

ग्रामस्थ एकवटल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आले; मात्र ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहता अधिकार्‍यांनी येथील एका खासगी आस्थापनाच्या १५ एकर भूमीचीच मोजणी केली अन् ते माघारी फिरले.