‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक अधिवक्ते बर्जिस देसाई यांनी लिहिले आहे.

अयोध्या प्रकरणातील निकाल सर्वांना स्वीकारार्ह होता, त्यामुळे देशात शांतता राखली गेली ! – Former Justice Nageswara Rao

अयोध्या प्रकरणातील निकाल सर्वांना स्वीकारार्ह होता, त्यामुळे देशात शांतता राखली गेली ! – Former Justice Nageswara Rao

चेन्नई येथे आयोजित ‘केस फॉर राम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद डिस्प्युट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. हे पुस्तक अनिरुद्ध शर्मा आणि श्रीधर पोतराजू यांनी लिहिले आहे.

भारताच्या संरक्षण व्यवस्थेच्या संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिलेले एक स्वप्न आता पूर्ण होतांना दिसत आहे ! – डॉ. नीलेश लोणकर

भारताच्या संरक्षण व्यवस्थेच्या संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिलेले एक स्वप्न आता पूर्ण होतांना दिसत आहे ! – डॉ. नीलेश लोणकर

भारत सर्व प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत सक्षम आहे आणि भारताची संरक्षणव्यवस्था अतिशय उत्तम आहे, अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिलेलेच एक स्वप्न आता पूर्ण होतांना दिसते.

‘हिंदुत्व-सामाजिक समरसता’ पुस्तकाचे प्रकाशन !

‘हिंदुत्व-सामाजिक समरसता’ पुस्तकाचे प्रकाशन !

विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता कणेरी मठाचे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते ‘हिंदुत्व-सामाजिक समरसता’ आणि ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ या पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे.

भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, आपले विभाजन झाले ! – विचारवंत संदीप बाळकृष्ण

भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, आपले विभाजन झाले ! – विचारवंत संदीप बाळकृष्ण

वास्तवात धर्म म्हणजे सनातन धर्म. भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, तर आपले विभाजन करण्यात आले. सनातन धर्म हाच एकमेव धर्म आहे. अन्य सर्व साम्राज्यवादी नि राजकीय धोरण पुढे रेटणारे पंथ आहेत.

प्रत्येकाने राष्ट्र टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी आणि शिक्षणतज्ञ

प्रत्येकाने राष्ट्र टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी आणि शिक्षणतज्ञ

श्रीराम व्यायामशाळेच्या सभागृहात ८ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजता येथे लेखक अभिजित जोग यांच्या ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’च्या वतीने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक आणि मन: स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाविना पर्याय नाही ! – सौ. रमाताई जोग, पतंजलि योग समिती

सामाजिक आणि मन: स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाविना पर्याय नाही ! – सौ. रमाताई जोग, पतंजलि योग समिती

प्रतिदिन या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्कार याचा सराव करावा आणि निरोगी रहावे.

Maria Wirth : ‘हिंदु धर्मावर मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी हे आक्रमण का करतात ?’ हे पुस्तक प्रकाशित !

Maria Wirth : ‘हिंदु धर्मावर मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी हे आक्रमण का करतात ?’ हे पुस्तक प्रकाशित !

जे एका जर्मन लेखिकेला लक्षात येते, ते हिंदूंना का लक्षात येत नाही ? हा त्यांचा नतद्रष्टपणा आहे. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

भारतभरात सनातनच्या विविध भाषांतील ग्रंथांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशन

भारतभरात सनातनच्या विविध भाषांतील ग्रंथांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशन

१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.

गुरुपौर्णिमा महोत्सवात विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन

गुरुपौर्णिमा महोत्सवात विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन

चिंचवड येथील ‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक आणि हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.