स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्त्री सबलीकरण

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्त्री सबलीकरण

‘२८ मे १८८३ ते २६ फेब्रुवारी १९६६ असा ८३ वर्षाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट न्याहाळला, तर लक्षात येते की, त्यांचे जीवन आणि त्यांची झुंज काही विशिष्ट ध्येयासाठी होती. विशिष्ट निष्ठांना जोपासण्यासाठी होती.

‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे…’, याचा कायम विचार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे…’, याचा कायम विचार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

‘सावरकर’ हेच नाव आता इतिहासात सर्वाधिक बहुमानाचे ठरणार आहे. कुणी सांगावे एक दिवस असा येईलही की, ज्या दिवशी हिंदु राष्ट्रातील सर्वाेच्च राष्ट्रविराचा सन्मान ‘सावरकर’ हा बहुमान देऊनच केला जाईल ! वन्दे मातरम् !’

धन्योऽहं धन्योऽहं !

धन्योऽहं धन्योऽहं !

. . . परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू पूर्णपणे यशस्वी झालेला आहे, अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास ‘आत्मार्पण’ असे म्हणतात.’ म्हणून २६ फेब्रुवारी हा सावरकर यांचा ‘आत्मार्पण’ दिन !

१४ नोव्हेंबरला वाशी येथे ‘अज्ञात सावरकर’ विषयावर व्याख्यान !

१४ नोव्हेंबरला वाशी येथे ‘अज्ञात सावरकर’ विषयावर व्याख्यान !

सावरकर विचार मंच आणि मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ यांच्या वतीने ‘अज्ञात सावरकर’ या विषयावर वाशी येथे १४ नोव्हेंबर या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे

शतपैलू सावरकर

शतपैलू सावरकर

सावरकर यांच्‍यावर गुदरलेल्‍या अनेक प्रसंगांतून त्‍यांची धैर्यशीलता दिसून येते. संबंधात येणार्‍या व्‍यक्‍तींच्‍या गुणांना प्रोत्‍साहन देणार्‍या अनेक प्रसंगांतून तात्‍यारावांची गुणग्राहकता जाणवते. 

पुणे येथे ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत पार पडला !

पुणे येथे ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत पार पडला !

विंग कमांडर श्री. विनायक डावरे (निवृत्त) यांच्‍या हस्‍ते ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे लेखक कै. ह.त्र्यं. देसाई यांचे पुत्र श्री. भरत देसाई हे कार्यक्रमाला उपस्‍थित होते.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात काही अडचण आहे का ?

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात काही अडचण आहे का ?

सुदैवाने आताच्‍या सत्ताधार्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी सर्वांत अधिक ठाऊक आहे. सत्तेवर येऊन १० वर्षे झाली, तरी सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात त्‍यांना अडचण काय आहे ?

#Exclusive : स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी साम्यवाद्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध ! – अनुपम मिश्रा, संपादक, दैनिक ‘प्रयागराज टाईम्स’, उत्तरप्रदेश

#Exclusive : स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी साम्यवाद्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध ! – अनुपम मिश्रा, संपादक, दैनिक ‘प्रयागराज टाईम्स’, उत्तरप्रदेश

साम्यवाद्यांच्या ‘देशाला तोडा आणि राज्य करा’ या नीतीला सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीमुळे धोका निर्माण झाला. येथूनच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सावरकर यांना विरोध चालू केला; कारण प्रश्‍न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होता.

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही.

‘शतपैलू सावरकर’ या Exclusive वृत्तमालिकेतील वृत्ते आणि व्हिडिओ पहा !

‘शतपैलू सावरकर’ या Exclusive वृत्तमालिकेतील वृत्ते आणि व्हिडिओ पहा !

भारतातील विविध राज्यांतील सावरकर अभ्यासकांनी सावरकर यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या आहेत.