आतंकवादी संघटना काश्मीरमध्ये महिला आणि मुले यांच्या माध्यमातून करतात शस्त्र अन् अमली पदार्थ यांचा पुरवठा !

काश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते !

(म्हणे) ‘समान नागरी कायदा’ मुसलमानांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो !’ – मौलाना अरशद मदनी

समान नागरी कायदा झाल्यास मुसलमानांना ४ विवाह करता येणार नाहीत, अल्पसंख्यांक म्हणत वेगळ्या सुविधा लाटता येणार नाहीत, यामुळे मदनी थयथयाट करत आहेत !

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवादी संघटनेने आयोजित केलेला जनमत संग्रहाचा कार्यक्रम रहित !

ऑस्ट्रेलिया सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणार्‍या खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

तमिळनाडूमध्‍ये ‘द केरल स्‍टोरी’चे सर्व खेळ रहित !

ही आहे लोकशाही देशातील दडपशाही ! जिहादी मुसलमानांचे षड्‍यंत्र उघड करणार्‍या या चित्रपटावर अशा प्रकारे अघोषित बंदी घालणे नागरिकांच्‍या मूलभूत स्‍वातंत्र्याच्‍या विरोधात आहे. याविषयी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करणे आवश्‍यक आहे !

समलैंगिकता एक विकृती असून या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात हा प्रकार वाढीस लागेल ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला शाखा

समलिंगी विवाह म्हणजे एक विकार ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी केलेले सर्वेक्षण !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करण्यामागे षड्यंत्र ! – निर्माते विपुल शहा

या चित्रपटाला विरोध करणारे जिहादी आतंकवाद्यांचे समर्थक असून केंद्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

आरोपी जयेश पुजारी उपाख्य शाकीर याचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंध !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणार्‍या जयेश पुजारीचे पी.एफ्.आय., श्रीलंकेचा लिट्टे गट आणि आतंकवादी दाऊदपर्यंत संबंध असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी उचललेल्या पावलांमुळे खलिस्तानी चळवळ कमकुवत !

अमेरिकेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके खलिस्तानी कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे पूर्ण शीख समुदायाची अपकीर्ती होत आहे’, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

कॅनडात पुन्हा हिंदु मंदिराची तोडफोड : भारतविरोधी घोषणाही लिहिल्या !

या घटनांमागे खलिस्तानवादी असण्याची शक्यता ! त्यांना तेथील सरकार पाठीशी घालत असल्यानेच या घटना सतत घडत आहेत, भारत सरकारने कॅनडा सरकारला समजेल अशा भाषेत सांगून दोषींवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

भारताचा राष्ट्रध्वज उतरवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

जर त्यांनी आपल्या दूतावासांना सुरक्षा पुरवली नाही, जर त्यांनी हे सगळे गांभीर्याने घेतले नाही, जर अशा घटना तिथे घडत असतील, तर मग भारताकडूनही त्यांना उत्तर दिले जाईल, असा दमही डॉ. एस्. जयशंकर यांनी दिला.