‘लँड (भूमी) जिहाद’ला प्रोत्‍साहन देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले आहेत. या कायद्याच्‍या माध्‍यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे गिळंकृत करून ती वक्‍फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे.

इसिस’शी संबंधित आधुनिक वैद्य पुण्यात ‘स्लीपर सेल’ सिद्ध करत असल्याचे उघड !

एरव्ही ‘अल्पसंख्यांकांमधील अशिक्षितपणामुळे ते आतंकवादाकडे वळतात’, अशी ओरड करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? उलट अल्पसंख्यांक जेवढे अधिक शिक्षित, तेवढे अधिक कट्टर, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे !

रतलाम येथे ‘अल् सुफा’ आतंकवादी संघटनेच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.ची धाड !

या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.

‘लँड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तात्काळ रहित करा ! – कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना

एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार कह्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा अपवापर करत हडप करत चालली आहे !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !

कॅनडात खलिस्तान्यांनी फलकावर लिहिले पंतप्रधान मोदी ‘आतंकवादी’ !

कॅनडा आता ‘खलिस्तानी देश’ झाला असून तेथील हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित झाली आहेत. याविषयी आता भारताने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे !

इंडियन मुजाहिदीनच्या ४ जिहाद्यांना १० वर्षांची शिक्षा !

भारतविरोधी षड्यंत्र रचणार्‍या जिहाद्यांना शिक्षा देण्यासाठी एका न्यायालयाला ११ वर्षे लागतात ? सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून न्यायप्रणाली गतीमान करण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान्यांचे आक्रमण !

बलाढ्य अमेरिकेत भारतीय दूतावासावर परत परत आक्रमण केले जाते, हे अमेरिकेला लज्जास्पद ! भारताने भारतीय संपत्तीच्या रक्षणासाठी अमेरिकेवर दबाव आणणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘केंद्र सरकार मुसलमानांवर घाव घालत आहे !’ – मौलाना अरशद मदनी

प्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ?

मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात मौलवीकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !