भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन चालूच राहील ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्याच्या कबरीवर जाऊन एम्.आय.एम्.ची औलाद माथा टेकते ! त्याचे आम्हाला काहीच वाटत नाही ? आम्ही सतत बेसावध राहिलो. त्यामुळे आमचा देश पारतंत्र्यात गेला. हिदूंनो, बेसावध राहू नका !

अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मराठा महासंघ आणि शिवप्रेमी यांची मागणी

मराठा महासंघ १९ मेनंतर ओवैसी यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार नोंद करणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा संयोजक तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अधिवक्ता सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

धर्मनिरपेक्षतेला झटका !

मुसलमान जर या देशाशी निष्ठा बाळगत असतील, तर त्यांच्या धर्माला हिंदूंनी कधीही आक्षेप घेतलेला नाही; परंतु जर ते हिंदूंवर आघात करत असतील, तर देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा वारसा महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज अन् देशासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीकारक अन् राष्ट्रपुरुष यांच्याकडून हिंदूंना मिळाला आहे, हे लक्षात घ्यावे !

मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावल्यास हिंसा कोण करतात, हे स्पष्ट होईल !

धार्मिक हिंसा जे करतात त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाते आणि ते जर मुसलमान असतील, तर त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाणार, यात चूक ते काय ?

भाजप मुसलमानांना ‘सामूहिक शिक्षा’ देत आहे ! – असदुद्दीन ओवैसी

काँग्रेसची सत्ता असणार्‍या राजस्थान राज्यात हिंदूंना सामूहिक शिक्षा करण्यात येत आहे, याविषयी ओवैसी गप्प का आहेत ?

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महंमद रुवेद यांची हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी

हिंदु धर्माची महानता जाणून नव्हे, तर स्वतः समस्यांनी ग्रस्त असल्यामुळे आणि त्याच्या निवारणासाठी स्वतःच्या समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वार्थापोटी हिंदु धर्म स्वीकारून रुवेद यांना काय साध्य होणार ? भावनेपोटी हिंदु धर्म स्वीकारण्याची भाषा करणाऱ्यांपासून हिंदूंनी लांब राहिलेलेच इष्ट !

(म्हणे) ‘हिंदूंच्या धर्मगुरूंनी त्यांना मुसलमानांच्या नरसंहारासाठी भडकावले !’

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे करण्यात आली असतांना हिंदूंनाच गुन्हेगार ठरवण्याच्या ओवैसी यांच्या प्रयत्नावर कुणीही विश्‍वास ठेवणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

आधुनिक रझाकार !

तेलंगाणातील हिंदूंना स्वाभिमानाने जगायचे असल्यास त्यांना आधुनिक रझाकारांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्यासाठी उभे रहावेच लागेल. यासाठी तेथील हिंदू सिद्ध आहेत का ? बोधन प्रकरणातून तेलंगाणामधील सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि पोलीस हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून येणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन परिणामकारक संघटन, हाच हिंदूंच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे, हे जाणा !