असदुद्दीन ओवैसी हे भाजपपेक्षा अधिक धोकादायक ! – राकेश टिकैत

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी भाजपपेक्षा अधिक धोकादायक असून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. ओवैसी यांच्यासारख्या लोकांपासून जनतेने सावध रहावे, असे विधान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे.

भारताचे ‘इस्लामी राष्ट्र’ होण्यापूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !

‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होणार ? असे प्रश्न एम्.आय.एम्.चे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी केले आहेत.

अधिक बच्चे पैदा नहीं किए तो भारत में अपना राज कैसे आएगा ? – एमआईएम के नेता गुफरान नूर

भारत ‘इस्लामी देश’ बनने से पहले ‘हिन्दू राष्ट्र’ बनाओ !

(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार !’

मुसलमानांचा पक्ष असणार्‍या मुस्लिम लीगमुळे भारताची फाळणी झाली आणि आता एम्.आय.एम्.सारखा मुसलमानांचा दुसरा पक्ष भारताची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पहात आहे. याचे कारण भारताचेच आता पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असेल, हे लक्षात घ्या !

वन्दे मातरम् ला विरोध करणारे देशाशी एकनिष्ठ रहातील का ?

बिहारच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने होण्यावर असदुद्दीन ओवैसी यांच्या एम्.आय.एम्. पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला.

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

जो खर्‍या अर्थाने या देशाच्या भूमीवर प्रेम करतो आणि तिला आपले मानतो, तो कधीही ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार नाही; मात्र जे विरोध करत आहेत, त्यांनी कितीही ते या भूमीवर प्रेम करत असल्याचे दाखवले, तरी ती ढोंगबाजीच आहे, हे लक्षात घ्या !

(म्हणे), ‘मुस्लिम आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर उतरावे का ?’ – असदुद्दीन ओवैसी, खासदार, एम्.आय.एम्.

मुसलमानांची सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता न्यायालयाने मान्य केली आहे, तर अडचण काय आहे ? आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. आता आम्हीही (मुसलमानांनी) रस्त्यावर उतरावे का ? तुम्हालाही तेच हवे आहे का ?’,- खासदार ओवैसी

इस्लाम आणि क्रिकेट यांचा कोणताही संबंध नाही ! – असदुद्दीन ओवेसी यांची पाकच्या गृहमंत्र्यांवर टीका

कधी नव्हे, ते ओवैसी यांनी राष्ट्राच्या बाजूने विधान केले, हे आश्‍चर्यजनकच होय !

राज्यशासनाच्या अध्यादेशात औरंगाबादसमवेत संभाजीनगरचाही उल्लेख केल्याने पुन्हा वाद निर्माण !

लक्षावधी हिंदूंची हत्या करून छत्रपती संभाजी महाराज यांनाही हालहाल करून मारणार्‍या औरंगजेबाचे नाव अजूनही शहराला देण्यात आले आहे, हे सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.