५०० गाड्यांचे शक्तीप्रदर्शन करत तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात आगमन !
देवाला भक्तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्यंत लीन असतो. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे !