शरीयतमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा अधिकार नसतांना मुलीने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा कशा दिल्या ?
आरिफ महंमद खान हे मुसलमान विचारवंत आणि अभ्यासक आहेत. त्यांचे विचार भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना पचनी पडणे अशक्य आहे, हे लक्षात घ्या !