भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही !

बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करतात आणि बोलतात. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे. 

भारत कुणाची वाट पहात आहे ?

राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावनेत घुसडलेला ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्‍द पालटून देशाची ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून अधिकृत घोषणा करा !

कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुपा प्रसार करण्याचा प्रयत्न  !

खरे तर अशा अपप्रकारांकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. हिंदुत्वनिष्ठांनी जर हे उघड केले नसते, तर हा प्रकार चालूच राहिला असता. त्यामुळे प्रशासनातील संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची संकल्पना आणि आवश्यकता !

‘सध्या देशात हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. आज हिंदूंवर जे भयावह संकट आले आहे, तसे संकट भूतकाळातही आले नव्हते. ८०० ते १ सहस्र वर्षांपर्यंत इस्लामने आमच्यावर राज्य केले; परंतु संपूर्ण भारत वर्षावर ते कधीही राज्य करू शकले नाहीत.

Nitesh Rane On Muslim Personal Law : आतंकवादी संघटनांप्रमाणेच ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’वर बंदी आणा ! – आमदार नितेश राणे, भाजप

सज्जाद नोमानी तालिबानसमर्थक आहेत. जाहीर फतवे काढणारा हा ‘सफेद कॉलर’ आतंकवादी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कसाबला संपवले, तोच नियम या नोमानीला लावायला हवा.

बंगाल आणि बांगलादेश येथील हिंदूंचे धर्मांतर अन् त्यांचा छळ यांचा इतिहास !

संपूर्ण पूर्व बंगालमध्ये पुन्हा सामूहिक हिंसाचार चालू झाला आणि हिंदु अल्पसंख्यांकांना त्यांची मूळ भूमी सोडण्यास भाग पाडले गेले.

इस्लामचा प्रचार करणाऱ्यांना या देशांमध्ये दिली जाते फाशीची शिक्षा !

जगात असे ५ देश आहेत, जिथे मुसलमानांना रहाण्यास मनाई आहे. या देशांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या शून्य आहे. काही देशांमध्ये इस्लामचा प्रचार केल्यास मृत्यूदंडही होऊ शकतो.

मदरसा संचालकाने भाऊबिजेला टिळा लावल्याने वाद

देशभरात ३ नोव्हेंबर या दिवशी भाऊबिजेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात भाऊबीज साजरी करतांना भाजपच्या नेत्या आणि शिक्षणमंत्री गुलाब देवी यांनी मदरसा संचालक फिरोज खान याला टिळा लावल्याने वाद निर्माण झाला…

बांगलादेश : गेल्या ८५ वर्षांत हिंदूंची लोकसंख्या ७५ टक्क्यांनी घटली !

भारतीय हिंदूंनो, ‘इस्लाम’ नावाची राजकीय विचारसरणी अशा प्रकारे तुम्हाला गेली १ सहस्र ४०० वर्षे लक्ष्य करत आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करू नका, असे आम्ही आपणास आवाहन करतो. अन्यथा तुम्हालाही लवकरच अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे विसरू नका !

उत्तराखंड राज्यात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी कायदा करा ! – Swami Anand Swaroop

परिस्थिती गंभीर आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी गांभीर्याने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हिंदूंच्या धार्मिक स्थळी बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होऊ शकते !