नागरिकांचे मृत्यू झाल्याविना काम न करणारी व्यवस्था !

नागरिकांच्या मृत्यूची वाट न पहाता त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था उभारण्याचे दायित्व आतातरी ‘व्यवस्था’ घेणार का ?

महाकुंभमेळ्यातील वाहतूक खोळंबा आणि गर्दी नियंत्रणाचा बोजवारा !

कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे. प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात येते; मात्र एक पत्रकार म्हणून कुंभक्षेत्री फिरतांना ज्या अडचणी, समस्या जाणवल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

Maha Kumbh Parva : आतापर्यंत जगातील ५० टक्के हिंदूंनी महाकुंभपर्वात केले स्नान !

महाशिवरात्रीला महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे. यादिवशी असलेल्या पर्वस्नानाच्या दिवशी सर्वाधिक संख्येने भाविक स्नानासाठी येतील, असा अंदाज आहे.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कोकणातील कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींचा सत्कार

महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.

Kailash Vijayvargiya : ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझे नाव ‘कलीमुद्दीन’ असते !’

जर आज हिंदु धर्म जिवंत असेल, तर त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण माळवा प्रांतात मोगलांना प्रवेश करू दिला नाही.

हिंदु धर्मात ५० ख्रिस्‍ती कुटंबियांचा पुनर्प्रवेश ही हिंदु राष्‍ट्राची नांदी !

‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्‍ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्‍ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्‍या गुरुकुल आणि अग्‍नी समाज यांनी प्रयत्न केले.

सनातन धर्माच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार्‍या देहलीतील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा ‘ग्लोबल सनातन एड’कडून सन्मान !

सनातन धर्माच्या कायदेशीर लढाईत योगदान दिल्याविषयी देहलीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा सन्मान करण्यात आला.

अनुभूती देणार्‍या स्‍वत्‍वाकडे डोळेझाक आणि मानसिक दास्‍यत्‍वाचे जोखड, हीच ‘हिंदु घर’ डळमळीत होण्‍याची प्रमुख कारणे

शहरी भागात आपल्‍या हिंदु कुटुंबांना पाश्‍चात्त्यांच्‍या विकृत अंधानुकरणाची सवय का लागली आहे ? संसार का मोडले जात आहेत ?

धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटनांमध्‍ये हिंदु जनजागृती समिती अग्रणी आहे ! – सोमयाजी षष्‍ठ पीठाधीश्‍वर गोस्‍वामी वल्लभरायजी महाराज

आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटना निवडकच आहेत; त्‍यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्‍कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्‍यांचे शुद्धीकरण करण्‍याची पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्‍यांना समर्पित करतो.