कुंकू लावण्यामागचे शास्त्र समजून घेतले पाहिजे ! – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे

सनातन संस्था कुंकू लावण्यामागचे धर्मशास्त्र, तसेच कुंकू लावण्यामागील सूक्ष्मातील प्रक्रिया सूक्ष्म-चित्राच्या साहाय्याने गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून समजावून सांगत आहे.

ब्रिटनच्या उत्कर्षासाठी हिंदूंनी देलेल्या योगदानाविषयी विरोधी मजूर पक्षाच्या नेत्याने मानले आभार !

हिंदूंच्या एकगठ्ठा मतांची किंमत केवळ भारतीलच नव्हे, तर जगभरातील राजकीय पक्षांना समजू लागली आहे, असे म्हटल्यास चुकीचे वाटू नये !

शिमगोत्सवाच्या निमित्ताने भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना !

शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मानवंदना सोहळा पहाण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची गर्दी उसळली होती.

कोकणातील शिमगोत्सव : आस ग्रामदेवतेच्या भेटीची !

ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पहात रात्र जागावी लागते, तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते.

वृंदावनाच्या २० किमी परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्‍वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री यांनी केले.

देवतांच्या वरापेक्षा दानधर्माला महत्त्व देणारा थोर चक्रवर्ती राजा खटवांग !

राजा खटवांगला ‘स्वतःकडे पुष्कळ अल्प कालावधी शिल्लक आहे’, हे लक्षात आल्यावर तो वर न मागताच स्वर्गातून वायूवेगाने पृथ्वीवर परत येऊन त्याने स्वतःची संपत्ती गरीब आणि ब्राह्मण यांना दान करून विष्णुस्तुती केली आणि त्यानंतर त्याने देहत्याग करून वैकुंठगमन केले.

देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.

‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’मुळे ‘निधर्मी’ आणि तथाकथित पुरोगामी यांचा खरा चेहरा उघडा पडला !

‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू केल्याविषयी मोदी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !

भारतीय कालगणना आणि वैदिक घड्याळ !

भारतामध्ये गेल्या २ सहस्र ५०० वर्षांत अनेक कालगणना उत्पन्न झाल्या किंवा प्रचलित केल्या गेल्या. यांपैकी काही शुद्ध भारतीय, परकीय आणि काही मिश्र स्वरूपाच्या आहेत.

भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय ? – बापू ठाणगे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज काढण्याचे काम पोलीस प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून चालू झाले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी ‘भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी काय संबंध ?’, असा प्रश्न करत जिल्हाधिकार्‍यांना यासंबंधी निवेदन दिले आहे.