
प्रयागराज – आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्या संघटना निवडकच आहेत; त्यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्यांचे शुद्धीकरण करण्याची पुष्कळ आवश्यकता आहे, असे वक्तव्य सोमयाजी षष्ठ पीठाधीश्वर गोस्वामी वल्लभरायजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला, तसेच त्यांना समितीच्या राष्ट्र-धर्म रक्षणाच्या कार्याची माहिती दिली.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !