जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्‍यांना समर्पित करतो.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभाच्या काळात ५१ कोटी भाविकांचे संगमावर स्नान !

एक भारत श्रेष्ठ भारताचे अनमोल उदाहरण म्हणजे महाकुंभ आहे. वेद पुराणात महाकुंभाचा उल्लेख आढळतो. हे आयोजन समभाव आणि समरसता यांचे प्रतीक आहे.

Ulhasnagar New Born Baby Sold : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून जन्मलेल्या बाळाची १० सहस्र रुपयांत विक्री !

हे आहेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम ! पाश्चात्त्य विकृतीच्या आधीन जाऊन ‘लिव्ह इन’चा अवलंब करणे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणेच होय !

तिलकहीन, मंत्रहीन आणि शस्त्रहीन झाल्यामुळे हिंदू पतित झाले ! – कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

हिंदू पतित (भ्रष्ट आणि दुराचारी) होण्याला कारण त्याचे मस्तक तिलकहीन आहे. गंध लावत नाही. वाणी मंत्रहीन आहे. हात शस्त्रहीन आहे. देव शस्त्रधारी आहेत. आपणही वेळ आली, तर शस्त्र हाती घेण्याची सिद्धता ठेवावी.

माघ पौर्णिमेला केले जाते दान !

पवित्र नदीत एक दिवसाचे स्नान केल्यानेसुद्धा मनुष्य स्वर्गलोकाचा अधिकारी बनू शकतो. माघ मासाच्या अमावास्येला प्रयागराजमध्ये संगमात स्नान केल्यावर अनन्य पुण्य प्राप्त होते.

वेद, संस्कृत पठणातून मानसिक आजारांवर उपाययोजनेचा अभ्यास व्हावा ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरीत तीन दिवसीय क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन ! या संमेलनाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून अनुमाने १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. अभिषेक पै अन् इतरांशी जवळीक साधणार्‍या आणि संतांप्रती भाव असलेल्या चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय !

‘आज माघ शुक्ल सप्तमी (४.२.२०२५) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील चि. अभिषेक पै आणि नाशिक येथील चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचा शुभविवाह नाशिक येथे आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

Prayagraj Kumbh Parva 2025 : वसंतपंचमी अमृतस्नान विशेष

वसंतपंचमी या पवित्र तिथीला महाकुंभपर्वात अमृतस्नान करणारे साधु-संत, धर्माचार्य यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वंदन केले, तसेच कल्पवासी आणि सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

ग्रहशांतीसाठी नामजप आणि शांतीविधी केल्‍यानंतर श्री. योगेश जलतारे यांना जाणवलेले पालट !

मी ग्रहांचा जप चालू करताच मला ‘माझी साधना फलित होत आहे’, असे जाणवू लागले. मला होणार्‍या काही शारीरिक त्रासांमुळे माझ्‍या साधनेत खंड पडत असे; परंतु जप चालू केल्‍यापासून शारीरिक त्रासांमुळे येणारे अडथळे अत्‍यल्‍प झाले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ सर्वांनी वाचायला हवेत ! – वेदमूर्ती महेश दुबे, अध्यापक, श्रीदिगंबर वेद विद्यालय, प्रयागराज

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी स्वतः ग्रंथांचे संकलन केले आहे. त्यांचे ग्रंथ निश्‍चित सर्वांनी वाचायला हवेत.