इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. ओंकार कानडे अन् नेहमी आनंदी असणार्‍या आणि इतरांशी जवळीक साधणार्‍या चि.सौ.कां. मृण्मयी गांधी !

‘माघ कृष्ण द्वादशी (२५.२.२०२५) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. ओंकार राजेंद्र कानडे आणि चि.सौ.कां. मृण्मयी संतोष गांधी यांचा शुभविवाह मिरज येथे आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

Ganga Can Purify Itself : गंगानदीत स्वत:ला शुद्ध करण्याची क्षमता जगातील अन्य नद्यांच्या तुलनेत ५० पट अधिक !

मानव-निर्मित प्रदूषणाचे घटक नष्ट करणारे १ सहस्र १०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज गंगाजलात आढळतात. बॅक्टेरियोफेज त्यांच्यापेक्षा ५० पट मोठ्या हानीकारक जीवाणूंना नष्ट करून स्वतःही विलुप्त होतात.

Maha Kumbh Parva : आतापर्यंत जगातील ५० टक्के हिंदूंनी महाकुंभपर्वात केले स्नान !

महाशिवरात्रीला महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे. यादिवशी असलेल्या पर्वस्नानाच्या दिवशी सर्वाधिक संख्येने भाविक स्नानासाठी येतील, असा अंदाज आहे.

चिपळूण येथे २४ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन

मंदिरांचे संघटन करणे, मंदिरांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होणे, मंदिरांच्या समस्या सोडवणे, मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराचे केंद्र होणे, या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

सनातन धर्माच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार्‍या देहलीतील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा ‘ग्लोबल सनातन एड’कडून सन्मान !

सनातन धर्माच्या कायदेशीर लढाईत योगदान दिल्याविषयी देहलीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा सन्मान करण्यात आला.

अनुभूती देणार्‍या स्‍वत्‍वाकडे डोळेझाक आणि मानसिक दास्‍यत्‍वाचे जोखड, हीच ‘हिंदु घर’ डळमळीत होण्‍याची प्रमुख कारणे

शहरी भागात आपल्‍या हिंदु कुटुंबांना पाश्‍चात्त्यांच्‍या विकृत अंधानुकरणाची सवय का लागली आहे ? संसार का मोडले जात आहेत ?

धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटनांमध्‍ये हिंदु जनजागृती समिती अग्रणी आहे ! – सोमयाजी षष्‍ठ पीठाधीश्‍वर गोस्‍वामी वल्लभरायजी महाराज

आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटना निवडकच आहेत; त्‍यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्‍कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्‍यांचे शुद्धीकरण करण्‍याची पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.

‘Sanatan Kumbh’: महाकुंभाची विशालता पहाता त्यास ‘सनातन कुंभ’ म्हणा !

कुंभ म्हणजे विशालता. प्रयागराजमधील महाकुंभाला ज्या पद्धतीने भाविक येत आहेत, त्यावरून मला वाटते की, याला ‘सनातन कुंभ’ म्हणावे.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्‍यांना समर्पित करतो.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभाच्या काळात ५१ कोटी भाविकांचे संगमावर स्नान !

एक भारत श्रेष्ठ भारताचे अनमोल उदाहरण म्हणजे महाकुंभ आहे. वेद पुराणात महाकुंभाचा उल्लेख आढळतो. हे आयोजन समभाव आणि समरसता यांचे प्रतीक आहे.