मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम

‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

साधकांकडून सहजपणे साधना करवून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी साधिकेने केलेले आत्मनिवेदन !

सद्गुरु राजेंद्रदादानी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून केलेले साहाय्य आणि दिलेले ज्ञानामृत शब्दांत मांडणे अशक्य आहे; परंतु त्यांनी केलेल्या फूलरूपी साहाय्यातील ही लेखरूपी एक पाकळी….

कु. मानसी प्रभु यांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या आढाव्यात शिकायला मिळालेली सूत्रे आणि देवाने करवून घेतलेले प्रयत्न !

कु. मानसी प्रभु यांचा आज कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत.

‘नाममय’ झाली श्री गुरूंची मानसपूजा ।

साधकांना नाममय करून आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
श्री गुरुचरणी नामाचेच केले नमन ।
नामातच मम विसावले जीवन ॥

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये सूत्रसंचालनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सूत्रसंचालन करण्याची सेवा करतांना आनंदाची अनुभूती येऊन ‘आयत्या वेळी येणारे अडचणींचे प्रसंग स्थिर राहून सकारात्मकतेने कसे सोडवता येतील ?’, हे शिकायला मिळणे….

प.पू. काणे महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आज नारायणगाव येथे अभिषेकाचे आयोजन !

प.पू. काणे महाराज यांची कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच आज तृतीय पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या संदर्भातील सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांच्या आठवणी, शिकायला मिळाली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत. . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्री गुरुचरणी आता एकच मागणे आहे ।

आज मी गुरुब्रह्म पाहिले । आम्हा अजाण लेकरांना ज्ञानामृत पाजण्या ।
भूवरी अवतरले ‘जयंत’ नामे विष्णुरूपी गुरुब्रह्म

तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे अन् साधकांचा आधारस्तंभ असलेले डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवलीतील सनातन संस्थेचे साधक श्री. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. १७.११.२०२० या दिवशी त्यांचा निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा होत असलेला ‘दीपोत्सव’ !

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार १३ नोव्हेंबरपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.