काश्मीरमध्ये जाऊन रहाणार आणि नंतर हिंदूंनाही वसवणार ! – जितेंद्र त्यागी यांची घोषणा

जितेंद्र त्यागी म्हणाले की, काही जिहादी आतंकवादी संघटना पाकिस्तानच्या साहाय्याने काश्मीरमध्ये हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

केंद्रातील मागील सरकारांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्याने भारतात जिहादचा प्रसार झाला !

तथ्य-शोधक समितीच्या अहवालाचा निष्कर्ष

(म्हणे) ‘जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतच रहाणार !’ – फारूख अब्दुल्ला

ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते. 

वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात केलेल्या हिंदूंच्या अत्याचारांना ‘नरसंहार’ घोषित करा !  

अमेरिकेच्या २ खासदारांचा संसदेत प्रस्ताव !

काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्‍न विचारल्यावर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला !

प्रश्‍न विचारणार्‍या वृत्तवाहिनीच्या संपादिकेवर भडकले !

(म्हणे) ‘मोपला नरसंहार हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गौरवशाली अध्याय !’ – केरळ विधानसभा सभापतींचे हिंदुविरोधी वक्तव्य

साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?

बांगलादेशच्या नरेल जिल्ह्यात मुसलमानांकडून हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी

बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित ! बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार रोखण्यासाठी भारत सरकार बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ?

(म्हणे) ‘काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर या दोघांचा मृत्यू सारखाच !’

एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही !

श्री. राहुल कौल

हिंदूंचा वंशविच्छेद मान्य केला, तरच काश्मिरी हिंदूंचे पूनर्वसन शक्य ! – राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.

अधिवेशनस्थळी लावलेले बंगाली हिंदूंवरील अत्याचारांविषयीचे प्रदर्शन पाहून हिंदुत्वनिष्ठांचे डोळे पाणावले !

‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.