द्वेषपूर्ण भाषणांच्या परिणामांतून काश्मीरमधील हिंदूंचे पलायन झाले ! – देहली उच्च न्यायालय
अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.