हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !

डॉ. कुलदीप शिरपूरकर

बांगलादेशातील हिंदूंवर मुसलमानांकडून अत्याचार आणि तेथील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत, तरीही भारतातील हिंदू शांत आहेत. त्यांना याच्याशी काही देणे-घेणे नाही. त्यांचा हाच षंढपणा भारतातील घटनांविषयीही आहे. कुठे तरी, कोणत्या तरी धार्मिक पुस्तकाच्या पानावरून भारतात धर्मांधांकडून दंगली होतात. पॅलेस्टाईनसाठी भारतात घोषणाबाजी केली जाते; पण हिंदूंवर अत्याचार होत असतांना हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !

– डॉ. कुलदीप शिरपूरकर, नाशिक (६.८.२०२४)