
बांगलादेशातील हिंदूंवर मुसलमानांकडून अत्याचार आणि तेथील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत, तरीही भारतातील हिंदू शांत आहेत. त्यांना याच्याशी काही देणे-घेणे नाही. त्यांचा हाच षंढपणा भारतातील घटनांविषयीही आहे. कुठे तरी, कोणत्या तरी धार्मिक पुस्तकाच्या पानावरून भारतात धर्मांधांकडून दंगली होतात. पॅलेस्टाईनसाठी भारतात घोषणाबाजी केली जाते; पण हिंदूंवर अत्याचार होत असतांना हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !
– डॉ. कुलदीप शिरपूरकर, नाशिक (६.८.२०२४)
संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण