(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’
भारताच्या संरक्षणतज्ञाने केलेल्या दाव्यानंतर चीनला मिरच्या झोंबल्याने त्याच्याकडून थयथयाट केला जात आहे, हेच यातून स्पष्ट होते !
भारताच्या संरक्षणतज्ञाने केलेल्या दाव्यानंतर चीनला मिरच्या झोंबल्याने त्याच्याकडून थयथयाट केला जात आहे, हेच यातून स्पष्ट होते !
असे खोटे आरोप करून भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !
चीनमधील खत निर्मिती करणार्या एका आस्थापनाकडून आयात करण्यात आलेला २० सहस्र टन माल श्रीलंका सरकारने मालाची गुणवत्ता चांगली नसल्याचे सांगत अर्ध्या वाटेवरूनच परत पाठवून दिला.
भारत-चीन सीमावर्ती भागाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणातील माहिती आणि निष्कर्ष पुढे देत आहोत.
‘कर्नल टॉड यांचे पुस्तक ‘राजस्थान का इतिहास’ आणि पं. रघुनंदन शर्मा यांचे पुस्तक ‘वैदिक संपति’ यांमध्ये चीनच्या हिंदु राष्ट्राची होण्याला पुष्टी मिळते.
संरक्षणतज्ञांकडून चीनच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित
चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्यासमवेतच्या संघर्ष आणि तणाव यांच्या घटनांनंतर हिंदी महासागरात भारताचे नौदल सतर्क आहे. चीनच्या प्रत्येक नौकेवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अॅडमिरल आर्. हरिकुमार यांनी दिली.
श्रीलंकेकडून एका चिनी आस्थापनाला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट सोपवल्यावरून भारताने जानेवारीमध्ये श्रीलंकेचा निषेध केला होता.
शी जिनपिंग यांना तीनदा आणि आयुष्यभरच चीनचे सर्वेसर्वा म्हणून रहाण्याची इच्छा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जे केले, नेमके तेच शी जिनपिंग करू इच्छित आहेत. ते स्वत:ला चीनचे युगपुरुष समजतात आणि त्यांना वाटते की, तेच चीनला महाशक्ती बनवू शकतील. ते हे करू शकतील कि नाही, हा भाग वेगळा !