नेपाळनेच नाही, तर भारतानेही सावध रहाण्याची आवश्यकता आहे ! तसे न राहिल्यानेच चीनने पेंगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली आहे, ही वस्तूस्थिती आहे !

नवी देहली – भारताची सद्भावना कोणत्याही धाग्याने जोडलेली नाही. नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये स्वतंत्ररित्या कार्य करू शकतो. तसेच नेपाळला श्रीलंका आणि आशियातील अन्य देशांकडून शिकले पाहिजे आणि चीनपासून सावध राहिले पाहिजे, अशी चेतावणी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सी.डी.एस्.) जनरल बिपिन रावत दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
Bipin Rawat | India’s goodwill comes with no strings attached, says CDS Rawat; asks Nepal to be wary of China https://t.co/IzADAZMdOP
— TIMES NOW (@TimesNow) December 17, 2020
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !