
नवी देहली – गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते. याच वर्षी जुलै मासामध्ये मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आसाम रायफल्सचे १८ सैनिक हुतात्मा झाले होते, तर ४ जण घायाळ झाले होते.
मणिपुर के आतंकी संगठनों को पहुंचाए गए चीनी हथियार#Manipur #China #RPF https://t.co/W0uJmtFYOH
— Zee News (@ZeeNews) December 25, 2020
त्यानंतर भारतीय सैन्याने म्यानमारमधील या आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईकही केला होता. सध्या म्यानमारमध्ये भारताच्या सीमेजवळ या आतंकवादी संघटनांचे तळ कार्यरत असून तेथे चीनकडून शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !