
नवी देहली – गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते. याच वर्षी जुलै मासामध्ये मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आसाम रायफल्सचे १८ सैनिक हुतात्मा झाले होते, तर ४ जण घायाळ झाले होते.
मणिपुर के आतंकी संगठनों को पहुंचाए गए चीनी हथियार#Manipur #China #RPF https://t.co/W0uJmtFYOH
— Zee News (@ZeeNews) December 25, 2020
त्यानंतर भारतीय सैन्याने म्यानमारमधील या आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईकही केला होता. सध्या म्यानमारमध्ये भारताच्या सीमेजवळ या आतंकवादी संघटनांचे तळ कार्यरत असून तेथे चीनकडून शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे.
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !