
नवी देहली – गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते. याच वर्षी जुलै मासामध्ये मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आसाम रायफल्सचे १८ सैनिक हुतात्मा झाले होते, तर ४ जण घायाळ झाले होते.
मणिपुर के आतंकी संगठनों को पहुंचाए गए चीनी हथियार#Manipur #China #RPF https://t.co/W0uJmtFYOH
— Zee News (@ZeeNews) December 25, 2020
त्यानंतर भारतीय सैन्याने म्यानमारमधील या आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईकही केला होता. सध्या म्यानमारमध्ये भारताच्या सीमेजवळ या आतंकवादी संघटनांचे तळ कार्यरत असून तेथे चीनकडून शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे.
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin