पुण्याच्या रुग्णालयात बाँब ठेवणारा अटकेत !
पुण्यातील हडपसरमधील नामांकित रुग्णालयात टायमर बाँब ठेवल्याच्या प्रकरणी नागपूर येथून शिवाजी राठोड याला अटक करण्यात आली आहे. तो नागपूरहून बांगलादेशला पळून जाण्याच्या सिद्धतेत होता.
पुण्यातील हडपसरमधील नामांकित रुग्णालयात टायमर बाँब ठेवल्याच्या प्रकरणी नागपूर येथून शिवाजी राठोड याला अटक करण्यात आली आहे. तो नागपूरहून बांगलादेशला पळून जाण्याच्या सिद्धतेत होता.
बांगलादेशातील ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या सरकारने स्पष्ट केले आहे की, त्याला भारतासोबतचे संबंध बिघडवायचे नाहीत. बांगलादेशाला भारतासमवेत परस्पर आदर आणि शांतता यांवर आधारित संबंध टिकवून ठेवायचे आहेत
बांगलादेशाची निर्मिती भारतामुळे झालेली असतांना जो कृतघ्न रहातो, भारतात घातपाती कारवाया करतो, बांगलादेशातील हिंदूंचा वंशसंहार करतो. त्या देशाशी भारताने तरी मैत्री का करावी ?
हुमायू कबीर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! जर अशांना मोकळे रान दिले, तर ते पुढे प्रत्यक्षात घातपात करतील !
बांगलादेशातील नव्याने सत्तेवर आलेले बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे सरकार एकीकडे भारताशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे स्वतःची भारतद्वेषी जिहादी मानसिकता दाखवून देत आहे. यातून बांगलादेशावर विश्वास ठेवता येणार नाही, हे स्पष्ट आहे !
अल्ताफ परवेज यांचे म्हणणे आहे की, बंगालमध्ये ‘बंगाली ओळखी’चे सूत्र राजकीयदृष्ट्या बाजूला पडणे आणि भाजप-तृणमूल काँग्रेस यांची रणनीती यावर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. या सूत्रावर वेगवेगळे दावे केले जात असले, तरी हे सत्य आहे की, या निवडणुकीच्या निकालांनी सीमापार बांगलादेशात अस्वस्थता निर्माण केली आहे.
खासदार हुसेन म्हणाले की, मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार भाजपचा विजय होऊ शकतो, ज्यामुळे लाखो अवैध स्थलांतरितांना बांगलादेशात परत पाठवले जाण्याची शक्यता आहे.
या कटाचे लक्ष्य देशातील प्रमुख संस्था होत्या, ज्यामध्ये संसद, सैन्य आणि पोलीस प्रतिष्ठाने, धार्मिक स्थळे, मनोरंजन केंद्रे आणि ढाका येथील प्रसिद्ध शाहबाग परिसर यांचा समावेश होता.
बांगलादेशात नरकासम जीवन जगाव्या लागणार्या बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंसाठी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’सारख्या संघटना आशेचा किरण होत !
बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळातही हिंदूंवर आक्रमण केली जातच होती, आणि आताही नवीन सरकार आल्यानंतर हिंदु असुरक्षितच आहेत, हेच ही घटना स्पष्ट करते !