Terrorist Camps At Bangladesh Border : बांगलादेश सीमेवर पाकिस्तान उभारत आहे आतंकवादी प्रशिक्षण तळ
बांगलादेशातील अस्थिरतेचा भारताला किती त्रास होणार आहे, हे प्रतिदिन समोर येत आहे. अशा स्थितीत भारत किती सतर्क आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो !
बांगलादेशातील अस्थिरतेचा भारताला किती त्रास होणार आहे, हे प्रतिदिन समोर येत आहे. अशा स्थितीत भारत किती सतर्क आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो !
बांगलादेशातील शेख हसीना सरकारच्या सत्तापालटानंतर परिस्थिती झपाट्याने पालटली आहे. आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण पालटतांना दिसत आहे.
अजित डोवाल यांची कोलकात्यामध्ये गुप्त बैठक
परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्या विधानावर बांगलादेशाचे उद्दाम उत्तर
दारूड्याला दारू पिण्यासाठी कारण लागत नाही, तसेच जिहादी मुसलमानांना गोहत्या करण्यासाठी कारण लागत नाही. त्यातही हिंदूंना डिवचण्यासाठी सणांच्या वेळी ते जाणीवपूर्वक गोहत्या करतात. तेच या धमकीतून पुन्हा दिसून येत आहे !
खरेतर भारतातील हिंदूंना अशा प्रकारे न्यायालयात जावे लागू नये. केंद्र सरकारनेच बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे, अशीच जगभरातील हिंदूंची भावना आहे !
बांगलादेशानेच नाही, तर भारतानेही हे ठरवणे आवश्यक आहे. बांगलादेशात अजूनही प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत आहेत आणि भारत निष्क्रीय आहे, असेच जगभरातील हिंदू पहात आहेत !
दोन पक्षांमधील हाणामारीमुळे ही घटना घडल्याचेही समोर येत आहे. यात स्थानिक व्यापारी शिहाब कबीर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
बांगलादेशातील आणखी किती हिंदूंवर अत्याचार झाल्यावर भारत सरकार तेथील हिंदूंसाठी आक्रमक भूमिका घेणार ?
जे संपूर्ण जगाने पाहिले, ते उघडपणे नाकारणे, याला विनोदच म्हणावा लागेल ! अशा प्रकारचे ढळढळीत खोटे आणि तेही भारतात येऊन बोलण्याचे धाडस धर्मांध मुसलमानांमध्ये येतेच कसे ?