
हरदोई (उत्तरप्रदेश) : वक्फच्या भूमी परत घेतल्या जातील आणि त्यावर रुग्णालये, शाळा, विद्यापिठे आणि गरिबांसाठी घरे बांधली जातील.
बंगाल जल रहा है, वहां की मुख्यमंत्री चुप हैं, दंगाइयों को शांति दूत कहती हैं,
अरे, लातों के भूत बातों से कहां मानने वाले हैं… pic.twitter.com/6FN7C7kknt
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 15, 2025
कुणालाही भूमीवर अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.