चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीवर आक्रमण
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण
‘इंडिया टुडे’, ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिन्यांनी मतदानोत्तर चाचणी केली होती. या तिन्ही चाचण्यांमध्ये ‘नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत भाजप अन् त्याचे मित्रपक्ष यांना घवघवीत यश मिळेल’, असे नमूद करण्यात आले आहे.
ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचार करणारे असे गुंड कार्यकर्ते असणार्या माकपवर बंदीच घातली पाहिजे !
त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, ‘अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन’ आणि ‘इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले.
अन्य एका जागेवर काँग्रेसचे नेते सुदीप रॉय यांचा विजय झाला. बरडोवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री डॉ. माणिक शहा यांचा विजय झाला.
त्रिपुरातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी त्यागपत्र दिल्यानंतर त्रिपुरातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्यांनी १५ मे या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवरून नेहमीच आकांडतांडव करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ?
त्रिपुरा उच्च न्यायालयाचा आगरतळा महानगरपालिकेला आदेश
येथील ‘ओ.एन्.जी.सी. गॅस कलेक्शन स्टेशन’जवळ असलेल्या ‘त्रिपुरा स्टेट रायफल्स’च्या तळावर ‘रायफल्स’च्या ५व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास याने त्याचे वरिष्ठ साथीदार यांना गोळ्या घालून ठार केले.